शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ही तर अप्रत्यक्ष युद्धाची स्थिती; संघाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:34 IST

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणावर संघाने चिंता व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देगृहमंत्रालयाच्या ‘भारत के वीर’ संकेतस्थळावर मदतीचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणावर संघाने चिंता व्यक्त केली आहे. ही अप्रत्यक्ष युद्धाचीच स्थिती असून, देशवासीयांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी एकत्रित आले पाहिजे, असे मत सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे.आपल्या जवानांच्या बलिदानानंतर संपूर्ण देशात अस्वस्थता आहे. आपण शांतिपूर्वक वातावरणात राहिलो पाहिजे, यासाठी देशातील प्रत्येक भागात दररोज जवान शहीद होत आहेत.मातृभूमीच्या सुरक्षेसाठी आपले आयुष्य अर्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या वेदनेत आम्ही सर्व त्यांच्यासमवेत आहोत. त्यांनी देशासाठी जीवन अर्पण केले आहे. त्यामुळे त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी व मुलांचे शिक्षण व देखभालीची जबाबदारी देशवासीयांची आहे. भारत सरकारकडून सुरक्षा दलांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी ‘भारत के वीर’ या नावाने संकेतस्थळ व ‘अ‍ॅप’ विकसित करण्यात आले व या माध्यमातून शहिदांच्या कुटुंबीयांपर्यंत व्यक्तिगतपणे तसेच एकाहून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत पोहोचविणे शक्य आहे. संघ स्वयंसेवकांनी अशा प्रसंगात नेहमी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अशास्थितीत संघ स्वयंसेवकांसह सर्व नागरिकांनी आपले कर्तव्य जाणून मदत केली पाहिजे. तसेच या आव्हानात्मक स्थितीत सर्वांनी एकजूटता, धैर्य व संयम दाखवावे, असे प्रतिपादन भय्याजी जोशी यांनी केले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला