शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ग्रामीण भागात बसफेेऱ्या सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:09 IST

खापा : राज्य शासनाच्या आदेशान्वये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतु, ग्रामीण भागातील एसटी बससेवा ...

खापा : राज्य शासनाच्या आदेशान्वये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतु, ग्रामीण भागातील एसटी बससेवा अद्याही पूर्ववत सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी येत असल्याने, बससेवा सुरू करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक गावात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची साेय नसल्याने, बहुतांश गावांमधील विद्यार्थी शिक्षणासाठी जवळच्या शहरात अथवा गावांमध्ये जातात. ते शाळेत ये-जा करण्यासाठी बसचा वापर करतात. काेराेना संक्रमणामुळे शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली हाेती, शिवाय बसफेऱ्याही बंद केल्या हाेत्या. संक्रमण कमी हाेताच शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातच एसटी महामंडळाने माेठ्या शहरांना जाेडणारी बससेवा सुरू केली असून, ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही सुरू करण्यात आली नाही. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागताे. खासगी वाहने वेळेवर मिळत नसल्याने तसेच अनेकांकडे वाहनांची साेय नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेत आहे. ही गैरसाेय दूर करण्यासाठी ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची मागणी पालकांनी केली आहे.