शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

ग्रामीण भागात बसफेेऱ्या सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:09 IST

खापा : राज्य शासनाच्या आदेशान्वये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतु, ग्रामीण भागातील एसटी बससेवा ...

खापा : राज्य शासनाच्या आदेशान्वये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. परंतु, ग्रामीण भागातील एसटी बससेवा अद्याही पूर्ववत सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी येत असल्याने, बससेवा सुरू करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक गावात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची साेय नसल्याने, बहुतांश गावांमधील विद्यार्थी शिक्षणासाठी जवळच्या शहरात अथवा गावांमध्ये जातात. ते शाळेत ये-जा करण्यासाठी बसचा वापर करतात. काेराेना संक्रमणामुळे शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली हाेती, शिवाय बसफेऱ्याही बंद केल्या हाेत्या. संक्रमण कमी हाेताच शासनाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातच एसटी महामंडळाने माेठ्या शहरांना जाेडणारी बससेवा सुरू केली असून, ग्रामीण भागातील बससेवा अद्यापही सुरू करण्यात आली नाही. बससेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागताे. खासगी वाहने वेळेवर मिळत नसल्याने तसेच अनेकांकडे वाहनांची साेय नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसाेय हाेत आहे. ही गैरसाेय दूर करण्यासाठी ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची मागणी पालकांनी केली आहे.