शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबई-नागपूर सहा विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 10:17 IST

दिवाळीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधाअतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :दिवाळीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान सहा विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची सुविधा झाली आहे.नागपूरवरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फार मोठी आहे. विदर्भ एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेसमध्ये नेहमीच वेटिंगची स्थिती पाहावयास मिळते. दिवाळीच्या काळात हे वेटिंग आणखीनच वाढले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ०२०३२ नागपूर-मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस विशेष रेल्वेगाडी नागपूरवरून शुक्रवार ९, १६ आणि २३ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता सोडण्यात येईल. ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सकाळी ५.१० वाजता पोहोचेल.रेल्वेगाडी क्रमांक ०२०३१ मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस-नागपूर विशेष रेल्वेगाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून गुरुवारी ८, ११ आणि २२ नोव्हेंबरला रात्री ११.३५ वाजता सुटेल. ही गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण, दादर येथे थांबा देण्यात आला आहे.दोन्ही गाड्यात एकूण १२ कोच असून त्यात एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, चार स्लिपर आणि पाच साधारण द्वितीय कोच राहतील. या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण प्रवाशांसाठी आरक्षण केंद्रावर उपलब्ध असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर