शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

सिंचन प्रकल्पांना झटका

By admin | Updated: December 22, 2015 02:06 IST

सिंचन नेटवर्कला मजबूत करण्यासाठी जलयुक्त शिवारला आपली मुख्य योजना सांगणाऱ्या राज्य सरकारला जबर धक्का बसला आहे.

नागपूर : सिंचन नेटवर्कला मजबूत करण्यासाठी जलयुक्त शिवारला आपली मुख्य योजना सांगणाऱ्या राज्य सरकारला जबर धक्का बसला आहे. केंद्र सरकारने पूर्णत्वाकडे जात असलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी उपलब्ध करणाऱ्या एआयबीपी योजनेला बंद करीत पंतप्रधान सिंचन योजना सुरू केली आहे. केंद्राने यासोबतच महाराष्ट्रातर्फे एआयबीपी योजनेसाठी पाठविण्यात आलेल्या २१ प्रकल्पांच्या प्रस्तावांपैकी केवळ सात प्रस्तावांनाच नवीन नवीन योजनेत मंजुरी दिली आहे. उर्वरित १४ प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिलेला नाही. आता राज्य सरकार या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रश्नावर उत्तर देताना उपरोक्त माहिती दिली. महाजन यांनी सांगितले की, राज्यातर्फे २१ प्रस्तावांचे एकूण १६५६ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला होता. परंतु केंद्राने केवळ प्रकल्पांसाठी १०१.९३ कोटी रुपये मागच्या दोन वर्षात दिले.महाजन यांनी सांगितले की, नीती आयोगाने प्रकल्पांमध्ये राज्य शासनाची हिस्सेदारी ३२ टक्केवरून वाढवून ४२ टक्के केली आहे. आयोगाने अडकलेल्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.आता राज्य सरकार या संदर्भात निर्णय करणार आहे. दरम्यान महाजन यांनी केंद्राच्या पंतपधान सिंचन योजनेमध्ये ज्या सात सिंचन योजनांना मंजुरी दिली आहे, त्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रत्येकी दोन आणि एक कोकणातील असल्याचे सांगितले. महाजन यांच्यानुसार केंद्राला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये तारळी (मोठा) सातार, गोसीखुर्द (भंडारा),बेंबळा (यवतमाळ), निम्म वर्धा (वर्धा), कृष्णा-सोयना उसिंयो (सांगली) , धोमबलकवडी (सातारा) , ऊर्ध्व पैनगंगा (यवतमाळ) , वाघूर (जळगाव),बावनथडी (भंडारा), नरवडे (सिंधूदुर्ग) , निम्म दुधना (परभणी) , तिल्लारी (सिंधूदुर्ग), डोंगरगाव (चंद्रपूर), अर्जुना (रत्नागिरी), गडनदी (सिंधुदूर्ग), निम्म पंझरा (धुळे) , अरुणा (सिंधुदुर्ग) , नांदूर मधमेश्वर (नाशिक) , टेंभू (सातारा) , शेलगाव (जळगाव), उरमोडी (सातारा) या प्रस्तावांचा समावेश आहे.(प्रतिनिधी)