शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

बियाणे उगवणशक्ती व प्रक्रिया कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:09 IST

भिवापूर : पेरणीसाठी शेतकऱ्यांनी साेयाबीनचे बियाणे घरचेच वापरावे तसेच पेरणीपूर्वी त्या बियाण्यांची उगवणशक्ती तपासून घ्यावी व बीज प्रक्रिया करावी, ...

भिवापूर : पेरणीसाठी शेतकऱ्यांनी साेयाबीनचे बियाणे घरचेच वापरावे तसेच पेरणीपूर्वी त्या बियाण्यांची उगवणशक्ती तपासून घ्यावी व बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी एस. एन. गिरी यांनी केले आहे.

दाेन वर्षापासून साेयाबीन कापणीच्या काळात पाऊस येत असल्याने साेयाबीनच्या उत्पादन व गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. खरीप हंगामात बियाण्यांचा तुडवडा निर्माण हाेऊ नये, यासाठी कृषी विभागाच्या वतीने ग्राम बीजाेत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती एस. एन. गिरी यांनी दिली. यात स्थानिक पातळीवर गुणवत्तापूर्ण बियाण्यांचे उत्पादन करून खरीप हंगामासाठी बियाणे जतन करण्याबाबतची मोहीम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या गेली. शेतकरी अनेकदा बियाण्यांची गुणवत्ता न तपासता बियाण्यांचा वापर करतात. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवते. बियाण्यांच्या उगवणशक्ती तपासणीत १०० बियांपैकी ७० च्यावर बिया अंकुरल्यास ते बियाणे पेरणीयोग्य समजावे. त्याहून कमी असल्यास‌ त्यासाठी कृषी विभागाचे आवश्यक मार्गदर्शन घ्यावे किंवा पेरणी करताना बियाण्यांचे प्रमाण वाढवावे, असे आवाहन मंडळ अधिकारी एस. एन. गिरी यांनी केले आहे.