शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
5
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
6
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
7
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
8
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
10
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
11
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
12
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
13
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
14
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
15
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
16
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
17
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
18
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
19
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
20
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

बियाणे उगवणशक्ती व प्रक्रिया कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:09 IST

भिवापूर : पेरणीसाठी शेतकऱ्यांनी साेयाबीनचे बियाणे घरचेच वापरावे तसेच पेरणीपूर्वी त्या बियाण्यांची उगवणशक्ती तपासून घ्यावी व बीज प्रक्रिया करावी, ...

भिवापूर : पेरणीसाठी शेतकऱ्यांनी साेयाबीनचे बियाणे घरचेच वापरावे तसेच पेरणीपूर्वी त्या बियाण्यांची उगवणशक्ती तपासून घ्यावी व बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी एस. एन. गिरी यांनी केले आहे.

दाेन वर्षापासून साेयाबीन कापणीच्या काळात पाऊस येत असल्याने साेयाबीनच्या उत्पादन व गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. खरीप हंगामात बियाण्यांचा तुडवडा निर्माण हाेऊ नये, यासाठी कृषी विभागाच्या वतीने ग्राम बीजाेत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती एस. एन. गिरी यांनी दिली. यात स्थानिक पातळीवर गुणवत्तापूर्ण बियाण्यांचे उत्पादन करून खरीप हंगामासाठी बियाणे जतन करण्याबाबतची मोहीम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या गेली. शेतकरी अनेकदा बियाण्यांची गुणवत्ता न तपासता बियाण्यांचा वापर करतात. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवते. बियाण्यांच्या उगवणशक्ती तपासणीत १०० बियांपैकी ७० च्यावर बिया अंकुरल्यास ते बियाणे पेरणीयोग्य समजावे. त्याहून कमी असल्यास‌ त्यासाठी कृषी विभागाचे आवश्यक मार्गदर्शन घ्यावे किंवा पेरणी करताना बियाण्यांचे प्रमाण वाढवावे, असे आवाहन मंडळ अधिकारी एस. एन. गिरी यांनी केले आहे.