शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

सीट बेल्ट लावाच!

By admin | Updated: June 6, 2014 01:15 IST

वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे शहरात जलद आणि सुरिक्षत प्रवास करणे कठीण झाले आहे.

सीट बेल्टची उपयुक्तता समजूनही दुर्लक्षच : पाच महिन्यात ३४९५ प्रकरणेनागपूर : वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व  शिस्तीचा अभाव यामुळे शहरात जलद आणि सुरिक्षत प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच सीट बेल्टची उपयुक्तता समजूनही त्याकडे दुर्लक्ष केले  जात आहे. मागील पाच महिन्यात सीट बेल्ट न वापरणार्‍या ३४९५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. २0१३ मध्ये अशी १४ हजार ४५२  प्रकरणे समोर आल्याची धक्कादायक माहिती आहे.   केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी प्रवासादरम्यान सीट बेल्ट बांधला असता तर कदाचित ते आज आपल्यात असते, अशी भावना व्यक्त केली जात आहे.  या धर्तीवर पुन्हा एकदा ‘सीटबेल्ट’ चर्चेत आले आहे. सीट बेल्ट (सेफ्टी बेल्ट) १२५ केंद्रीय मोटार वाहन कायदा १९९३ ए १ नुसार पुढील आसनाला  सीट बेल्ट बसवणे वाहन (छोट्या कार) उत्पादकाला कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे वाहनात समोर बसलेल्या व्यक्तींसाठीच सीट  बेल्ट असल्याचे मानले जाते. परंतु समोर बसलेल्या व्यक्तीप्रमाणोच गाडीत मागे बसलेल्या व्यक्तींनीही सीट बेल्ट बांधणो गरजेचे आहे. तज्ज्ञाच्या मते,  अपघात झालाच तर सीट बेल्ट वापरणारी व्यक्ती तो न वापरणार्‍या व्यक्तीच्या तुलनेत वाचण्याची शक्यता ७0 टक्के जास्त असते. दुर्दैवाने या सीट  बेल्टचा वापर अनेक जण पोलिसांच्या धास्तीनेच करताना दिसून येतात. विशेषत: ही कारवाई करणारे बहुतांश पोलीसच सीट बेल्ट लावत नसल्याचे  चित्र आहे.  वाहतूक पोलीस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार २0१३ मध्ये १२६५ अपघात झाले आहेत. यात ३१0 जणांचा मृत्यू तर  १२६७ जण जखमी झाले आहेत. जानेवारी ते मे २0१४ या पाच महिन्यात ५0३ अपघात झाले असून १११ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४९८ जण  जखमी झाले आहेत. अपघाताचा हा आकडा भयावह असला तरी सीट बेल्टचा वापर केल्यास मृत्यूचा आकडा कमी होऊ शकतो असे तज्ज्ञाचे मत  आहे. शरीरावर रक्ताचा थेंबही नसला तरी मृत्यूवाहनाला धडक बसल्यानंतर शरीराची गती थांबली तरी शरीरांतर्गत मेंदूत असणार्‍या मांसपेशी त्याच वेगाने पुढे जात असतात. शरीराची गती अचानक  थांबल्याने त्यांची आपापसात जोरात धडक होते. कित्येकदा रक्तवाहिन्या फुटतात व अंतर्गत रक्तस्राव होतो. बाहेर शरीरावर रक्ताचा थेंबही नसतो तरी  माणसे मरतात. सीटबेल्ट व्यवस्थित बांधला असेल तर धडक झाल्यानंतर मानवी शरीराला जागेवरच जखडून ठेवलं जातं. त्यामुळे ज्या वेगाने शरीर  पुढे   जाणार असते त्या वेगाने तीव्रता कमी होते व त्यामुळे डोके किंवा छाती कठीण वस्तूंना धडकत नाहीे.