शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

पेंचचा कालवा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:33 IST

नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना ओलितासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयावर ५० कि.मी. लांबीचा मुख्य कालवा आणि वितरिका तयार करण्यात आली.

ठळक मुद्देनिधीअभावी कामे रखडली : ओलितासाठी पाणी मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना ओलितासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पारशिवनी तालुक्यातील पेंच जलाशयावर ५० कि.मी. लांबीचा मुख्य कालवा आणि वितरिका तयार करण्यात आली. हा कालवा जलाशयापासून पारशिवनी, रामटेक, मौदामार्गे भंडारा जिल्ह्यात जातो. मागील ३७ वर्षांत या कालव्याची एकदाही प्रभावी दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे एकीकडे पाण्याचा अपव्यय वाढला असून, दुसरीकडे शेतकºयांना ओलितासाठी पाणी मिळेनासे झाले आहे. त्यातच निधीअभावी कालवा दुरुस्तीची कामे रखडल्याची माहिती पेंच पाटबंधारे विभागातील अधिकारी देतात.पेंच जलाशय हे नागपूर जिल्ह्यासाठी वरदान ठरले होते. या जलाशयातील पाणी नागपूर शहराला पिण्यासाठी तसेच कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला विजेच्या उत्पादनासाठी पाणी दिले जाते; शिवाय पारशिवनी, रामटेक, मौदा आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना ओलितासाठीही पाणी उपलब्ध करून दिले जाते. यासाठी डावा आणि उजवा अशा दोन मुख्य कालव्यांची १९८० मध्ये निर्मिती करण्यात आली. तेव्हापासून आजवर या कालव्यांची कधीच प्रभावी दुरुस्ती करण्यात आली नाही.या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने अधूनमधून निधी मंजूर केला. परंतु, भ्रष्टाचारामुळे या कालव्यांची कधीच प्रभावी दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी, मुख्य कालव्यांच्या भिंतीवर ठिकठिकाणी झुडपे वाढली असून, त्यांच्या मुळांमुळे भिंतीला तडा जाऊ लागल्या. एवढेच नव्हे तर खेकड्यांनी भिंती पोखरल्याने कालव्यातील पाणी झिरपण्याचे तसेच पाण्याचा अपव्यय होण्याचे प्रमाणही वाढत गेले.अभियंत्यांनी केली पाहणीपेंच लाभक्षेत्राचे मुख्य अभियंता आर. एम. चव्हाण, कार्यकारी अभियंता जे. बी. तुरखेडे, उपविभागीय अभियंता आर. एम. धोटे यांनी या कालव्याची व वितरिकांची नवरगाव जंक्शन, रामटेक, निमखेडा, खात, शहापूर, सातोना, रेवराळ, नेरी, मौदा, भंडारा या भागात पाहणी केली. कालव्याचे पाणी शेतकºयांना सिंचनासाठी मिळाले की नाही, याचीही या अभियंत्यांनी चौकशी केली. त्यांना प्रत्येक ठिकाणी कालव्याची दुर्दशा दिसून आली. परंतु, दुरुस्तीबाबत विचारणा केल्यावर या अभियंत्यांनी निधी मिळत नसल्याचे कारण पुढे केले. ही पाहणी कालव्याच्या दुरुस्तीसाठी नसून, शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी असल्याचा आरोप शेतकºयांनी केला.