शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खिशाला कात्री !

By admin | Updated: June 18, 2015 02:17 IST

पूर्वी जुनी पुस्तके वापरण्याची पद्धत होती. एकावर्षी गणवेश खरेदी केला, तो चार वर्ष चालायचा. हा प्रकार आता बंद झाला आहे. शाळा

पूर्वी जुनी पुस्तके वापरण्याची पद्धत होती. एकावर्षी गणवेश खरेदी केला, तो चार वर्ष चालायचा. हा प्रकार आता बंद झाला आहे. शाळा सुरू होताना नवीन गणवेश, नवीन दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास बॉक्स सर्व नवीन साहित्य खरेदी करावे लागते. त्यामुळे जून महिन्यात पालकांना शालेय साहित्यासाठी आर्थिक तडजोड करावी लागते. शाळेंचे स्टॅण्डर्ड वाढल्यामुळे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पालकांना हा खटाटोप करावाच लागतो. याचा फायदा शालेय साहित्य निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी घेतला आहे. नामांकित कंपन्या या व्यवसायात उतरल्या आहे. या कंपन्या दरवर्षी शालेय साहित्याच्या किंमती वाढवीत आहे. विद्यार्थी आणि शाळेच्या दबावात पालकांनाही नाईलाजास्तव खरेदी करावे लागत आहे. शहरातील महाल, सीताबर्डी, गांधीबाग या बाजारपेठांमधील शालेय साहित्याच्या दुकानांमध्ये ड्रेस, दप्तर, वह्या, रेनकोट, छत्र्या खरेदी करण्यासाठी पालकांची झुंबड उडाली आहे. शहरात एकाच महिन्यात १० कोटीच्या वर शालेय साहित्याची खरेदी विक्री होत असल्याचा अंदाज आहे. शाळा व्यवसायात उतरल्याने, विक्रेत्यांना फटकाबहुतांश शाळेतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध होत आहे. त्यामुळे शालेय साहित्य विक्री करणाऱ्यांची गोची झाली आहे. शाळेच्या तुलनेत रिटेल बाजारात शालेय साहित्याच्या किमती कमी आहे. मात्र शाळांकडून पालकांना खरेदीचा तगादा लावला जात असल्याने बाजारात पुस्तके आणि वह्यांची विक्री मंदावली आहे. हरीश राठी, पुस्तक विक्रेता