शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

खिशाला कात्री !

By admin | Updated: June 18, 2015 02:17 IST

पूर्वी जुनी पुस्तके वापरण्याची पद्धत होती. एकावर्षी गणवेश खरेदी केला, तो चार वर्ष चालायचा. हा प्रकार आता बंद झाला आहे. शाळा

पूर्वी जुनी पुस्तके वापरण्याची पद्धत होती. एकावर्षी गणवेश खरेदी केला, तो चार वर्ष चालायचा. हा प्रकार आता बंद झाला आहे. शाळा सुरू होताना नवीन गणवेश, नवीन दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास बॉक्स सर्व नवीन साहित्य खरेदी करावे लागते. त्यामुळे जून महिन्यात पालकांना शालेय साहित्यासाठी आर्थिक तडजोड करावी लागते. शाळेंचे स्टॅण्डर्ड वाढल्यामुळे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी पालकांना हा खटाटोप करावाच लागतो. याचा फायदा शालेय साहित्य निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी घेतला आहे. नामांकित कंपन्या या व्यवसायात उतरल्या आहे. या कंपन्या दरवर्षी शालेय साहित्याच्या किंमती वाढवीत आहे. विद्यार्थी आणि शाळेच्या दबावात पालकांनाही नाईलाजास्तव खरेदी करावे लागत आहे. शहरातील महाल, सीताबर्डी, गांधीबाग या बाजारपेठांमधील शालेय साहित्याच्या दुकानांमध्ये ड्रेस, दप्तर, वह्या, रेनकोट, छत्र्या खरेदी करण्यासाठी पालकांची झुंबड उडाली आहे. शहरात एकाच महिन्यात १० कोटीच्या वर शालेय साहित्याची खरेदी विक्री होत असल्याचा अंदाज आहे. शाळा व्यवसायात उतरल्याने, विक्रेत्यांना फटकाबहुतांश शाळेतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध होत आहे. त्यामुळे शालेय साहित्य विक्री करणाऱ्यांची गोची झाली आहे. शाळेच्या तुलनेत रिटेल बाजारात शालेय साहित्याच्या किमती कमी आहे. मात्र शाळांकडून पालकांना खरेदीचा तगादा लावला जात असल्याने बाजारात पुस्तके आणि वह्यांची विक्री मंदावली आहे. हरीश राठी, पुस्तक विक्रेता