शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रस्त्यावर मजुरांचा बळी हे सरकारचे अघाेरी पाप ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST

नागपूर : काेणतीही पूर्वसंधी न देता अचानक लागलेल्या टाळेबंदीने हाहाकार माजला. ज्यांच्याकडे व्यवस्था हाेती ते तगले पण बेहाल झाले ...

नागपूर : काेणतीही पूर्वसंधी न देता अचानक लागलेल्या टाळेबंदीने हाहाकार माजला. ज्यांच्याकडे व्यवस्था हाेती ते तगले पण बेहाल झाले ते हातावर पाेट असलेल्या मजुरांचे, निराधारांचे. वेगवेगळ्या राज्यात राहणाऱ्या लाखाे मजूर एका क्षणात रस्त्यावर आले आणि सुरू झाली शेकडाे किलाेमीटरची पायपीट. कित्येकांच्या पायाची चाळण झाली, कुणी जायबंदी झाले तर शेकडाेंचे बळी गेले. काेणतेही नियाेजन न करता टाळेबंदी करणारे निर्दयी सरकार या साऱ्यांच्या वेदनांसाठी जबाबदार आहे. मजुरांच्या या यातना सरकारचे अघाेरी पाप आहे आणि राज्य सरकारही त्यात भागीदार आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. वासुदेव डहाके यांनी केली.

संघर्ष वाहिनीचे सामाजिक कार्यकर्ता दीनानाथ वाघमारे यांनी संपादित केलेल्या 'लाॅकडाऊन : स्थलांतरित मजूर व भटक्या जमाती' या पुस्तकाच्या विमाेचन प्रसंगी ते बाेलत हाेते. नाताळच्या पर्वावर शुक्रवारी या पुस्तकाचे लाेकार्पण करण्यात आले. यावेळी दीनबंधू सेवा संस्थेचे नितीन सरदार, ज्ञानेश्वर रक्षक, भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते खिमेश बढिये, बेलदार समाज संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र बढिये, डाॅ. गुहा, मुकुंद अडेवार, धीरज भिसीकर, भाग्यश्री ठाकरे आदी उपस्थित हाेते. अभिजित परागे यांनी पुस्तकामागची भूमिका मांडली. लाॅकडाऊनच्या काळात पायपीट करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी शेकडाे हात पुढे आले. हे मदतकार्य करताना आलेले अनुभव, स्थलांतरितांच्या व्यथा, वेदना या पुस्तकात मांडल्या आहेत. यासाेबत शेकडाे वर्षापासून भटकंती करणाऱ्या भटक्या विमुक्त समाजाच्या सत्य परिस्थितीचे विश्लेषण यामध्ये असल्याचे परागे यांनी सांगितले.