शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

रस्त्यावर मजुरांचा बळी हे सरकारचे अघाेरी पाप ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST

नागपूर : काेणतीही पूर्वसंधी न देता अचानक लागलेल्या टाळेबंदीने हाहाकार माजला. ज्यांच्याकडे व्यवस्था हाेती ते तगले पण बेहाल झाले ...

नागपूर : काेणतीही पूर्वसंधी न देता अचानक लागलेल्या टाळेबंदीने हाहाकार माजला. ज्यांच्याकडे व्यवस्था हाेती ते तगले पण बेहाल झाले ते हातावर पाेट असलेल्या मजुरांचे, निराधारांचे. वेगवेगळ्या राज्यात राहणाऱ्या लाखाे मजूर एका क्षणात रस्त्यावर आले आणि सुरू झाली शेकडाे किलाेमीटरची पायपीट. कित्येकांच्या पायाची चाळण झाली, कुणी जायबंदी झाले तर शेकडाेंचे बळी गेले. काेणतेही नियाेजन न करता टाळेबंदी करणारे निर्दयी सरकार या साऱ्यांच्या वेदनांसाठी जबाबदार आहे. मजुरांच्या या यातना सरकारचे अघाेरी पाप आहे आणि राज्य सरकारही त्यात भागीदार आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. वासुदेव डहाके यांनी केली.

संघर्ष वाहिनीचे सामाजिक कार्यकर्ता दीनानाथ वाघमारे यांनी संपादित केलेल्या 'लाॅकडाऊन : स्थलांतरित मजूर व भटक्या जमाती' या पुस्तकाच्या विमाेचन प्रसंगी ते बाेलत हाेते. नाताळच्या पर्वावर शुक्रवारी या पुस्तकाचे लाेकार्पण करण्यात आले. यावेळी दीनबंधू सेवा संस्थेचे नितीन सरदार, ज्ञानेश्वर रक्षक, भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते खिमेश बढिये, बेलदार समाज संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र बढिये, डाॅ. गुहा, मुकुंद अडेवार, धीरज भिसीकर, भाग्यश्री ठाकरे आदी उपस्थित हाेते. अभिजित परागे यांनी पुस्तकामागची भूमिका मांडली. लाॅकडाऊनच्या काळात पायपीट करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी शेकडाे हात पुढे आले. हे मदतकार्य करताना आलेले अनुभव, स्थलांतरितांच्या व्यथा, वेदना या पुस्तकात मांडल्या आहेत. यासाेबत शेकडाे वर्षापासून भटकंती करणाऱ्या भटक्या विमुक्त समाजाच्या सत्य परिस्थितीचे विश्लेषण यामध्ये असल्याचे परागे यांनी सांगितले.