शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रस्त्यावर मजुरांचा बळी हे सरकारचे अघाेरी पाप ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST

नागपूर : काेणतीही पूर्वसंधी न देता अचानक लागलेल्या टाळेबंदीने हाहाकार माजला. ज्यांच्याकडे व्यवस्था हाेती ते तगले पण बेहाल झाले ...

नागपूर : काेणतीही पूर्वसंधी न देता अचानक लागलेल्या टाळेबंदीने हाहाकार माजला. ज्यांच्याकडे व्यवस्था हाेती ते तगले पण बेहाल झाले ते हातावर पाेट असलेल्या मजुरांचे, निराधारांचे. वेगवेगळ्या राज्यात राहणाऱ्या लाखाे मजूर एका क्षणात रस्त्यावर आले आणि सुरू झाली शेकडाे किलाेमीटरची पायपीट. कित्येकांच्या पायाची चाळण झाली, कुणी जायबंदी झाले तर शेकडाेंचे बळी गेले. काेणतेही नियाेजन न करता टाळेबंदी करणारे निर्दयी सरकार या साऱ्यांच्या वेदनांसाठी जबाबदार आहे. मजुरांच्या या यातना सरकारचे अघाेरी पाप आहे आणि राज्य सरकारही त्यात भागीदार आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. वासुदेव डहाके यांनी केली.

संघर्ष वाहिनीचे सामाजिक कार्यकर्ता दीनानाथ वाघमारे यांनी संपादित केलेल्या 'लाॅकडाऊन : स्थलांतरित मजूर व भटक्या जमाती' या पुस्तकाच्या विमाेचन प्रसंगी ते बाेलत हाेते. नाताळच्या पर्वावर शुक्रवारी या पुस्तकाचे लाेकार्पण करण्यात आले. यावेळी दीनबंधू सेवा संस्थेचे नितीन सरदार, ज्ञानेश्वर रक्षक, भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्ते खिमेश बढिये, बेलदार समाज संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र बढिये, डाॅ. गुहा, मुकुंद अडेवार, धीरज भिसीकर, भाग्यश्री ठाकरे आदी उपस्थित हाेते. अभिजित परागे यांनी पुस्तकामागची भूमिका मांडली. लाॅकडाऊनच्या काळात पायपीट करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी शेकडाे हात पुढे आले. हे मदतकार्य करताना आलेले अनुभव, स्थलांतरितांच्या व्यथा, वेदना या पुस्तकात मांडल्या आहेत. यासाेबत शेकडाे वर्षापासून भटकंती करणाऱ्या भटक्या विमुक्त समाजाच्या सत्य परिस्थितीचे विश्लेषण यामध्ये असल्याचे परागे यांनी सांगितले.