शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

वन कर्मचाऱ्यांचे बलिदान प्रेरणादायी

By admin | Updated: September 12, 2016 03:04 IST

मानवाच्या जीवनात जंगल, वन्यजीव, पर्यावरण आणि निसर्गाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

वन हुतात्मा दिन : वनबल प्रमुखांचे प्रतिपादन नागपूर : मानवाच्या जीवनात जंगल, वन्यजीव, पर्यावरण आणि निसर्गाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या सर्व घटकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे. यात वनविभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मोलाची भूमिका आहे. मात्र अनेकदा संरक्षण करीत असतांना काही आव्हानात्मक स्थितीत वन कर्मचारी वा अधिकाऱ्यांना जीवाचे बलिदान द्यावे लागते. त्यांचे ते बलिदान प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) सर्जन भगत यांनी केले. वन विभागाच्यावतीने राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त रविवारी सिव्हिल लाईन्स येथील वन मुख्यालयात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) ए. एस. के. सिन्हा, प्रधान मुख्य वनसंरक्षक व व्यवस्थापकीय संचालक सुरेश गैरोला, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा) एस. एच. पाटील, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) डॉ. दिलीप सिंह, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) ए. के. मिश्रा, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) के. एन. खवारे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव व्यवस्थापन) सुनिता सिंह, मुख्य वनसंरक्षक (मानव संसाधन) यशवीर सिंह व मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) टी. एस. के. रेड्डी उपस्थित होते. यावेळी वन विभाग आणि जेसीआय नाग विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. भारतीय इतिहासानुसार ११ सप्टेंबर १९३८ या दिवशी खेजरली गावातील बिष्णोई समुदायातील ३६३ व्यक्तींनी खेडजी या वृक्षाच्या संरक्षणासाठी बलिदान दिले होते. तेव्हापासून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. तसेच महाराष्ट्र राज्यात सुध्दा वनविभागातील २५ वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वनसंरक्षाची जबाबदारी पार पाडतांना जीवाचे बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानाच्या स्मरणार्थ वनविभागाच्यावतीने नागपुरातील वनभवन येथे वनहुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. रविवारी या स्मारकावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (प्रतिनिधी)