शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

निर्बंधाबाबत फेरविचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:09 IST

काटोल : वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या वतीने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधात अत्यावश्यक सेवा वगळता ...

काटोल : वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या वतीने कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व लहान-मोठी दुकाने आठही दिवस बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. कडब निर्बंधाच्या नावावर संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचे, दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गतवर्षी लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका छोट्या व्यापाऱ्यांना बसला आहे. आता गाडी रुळावर येत असताना पुन्हा कडक निर्बंधाच्या नावावर अघोषित लॉकडाऊनचा फटका व्यापाऱ्यांना बसतो आहे. याबाबत सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी काटोल व्यापारी संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांना व्यापारी संघाच्या वतीने यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात अध्यक्ष भरत पटेल, उपाध्यक्ष गोपाल गुप्ता, कपिल आंबीलकर, सचिव पुष्पदंत ढोपाडे, कोषाध्यक्ष तुषार घोडे, सदस्य विजय हजारे, दीपक उपाध्याय, प्रशांत बाबूळकर, चंदू गायकवाड, विनोद वर्मा, तालिबभाई मिर्झा, कृष्णा रेवतकर, देवीदास मदनकर, प्रवीण गोतमारे, सागर पुंड, दिलीप घारड, राजू डंभाळे, पुनीत तेलते, जयंत तेलते, विशाल सावरकर, आनंद गायकवाड यांचा समावेश होता.