शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

२ ऑगस्टपर्यंत घोषित होऊ शकतो १२ वीचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:07 IST

नागपूर : राज्य शिक्षण मंडळ बारावीचा निकाल २ ऑगस्टपर्यंत घोषित करू शकते. सर्व विभागीय शिक्षण मंडळाचे बारावीच्या मूल्यांकनाचे काम ...

नागपूर : राज्य शिक्षण मंडळ बारावीचा निकाल २ ऑगस्टपर्यंत घोषित करू शकते. सर्व विभागीय शिक्षण मंडळाचे बारावीच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. बोर्डाच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत निकाल घोषित करण्यास परवानगी दिली आहे.

सूत्रांनी सांगितले की बैठकीत विभागीय अधिकाऱ्यांनी बारावीचे मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. बोर्ड लवकरच निकालाची तारीख घोषित करू शकते. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार बोर्ड २ ऑगस्टपर्यंत निकाल घोषित करू शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती राज्य सरकारला देण्यात येईल. तसेच निकाल घोषित करण्यासाठी सरकारकडून परवानगी घेण्यात येईल. सूत्रांनी सांगितले की शनिवारी बोर्डाकडून राज्य सरकारला यासंदर्भात पत्र पाठविले आहे. रविवारी सरकारची परवानगी मिळाल्यानंतर निकालाची तारीख घोषित होऊ शकते.