शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

वैनगंगा नदीला प्रदूषणमुक्त करा

By admin | Updated: June 25, 2016 02:53 IST

वैनगंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

हायकोर्टात याचिका : नाग नदीतील सांडपाणी कारणीभूतनागपूर : वैनगंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. पिंकी उके असे याचिकाकर्तीचे नाव असून त्या भंडारा येथील संकल्प मायनॉरिटी सोसायटीच्या सचिव आहेत. वैनगंगा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. नदीच्या प्रवाहाजवळच्या उद्योगांतील रासायनिक पाणी आणि नाग नदी व पिली नदीतील सांडपाणी वैनगंगेच्या प्रदूषणास कारणीभूत आहे. गोसेखुर्द धरणामुळे वैनगंगेचे पाणी एकाच ठिकाणी साचले आहे. परिणामी प्रदूषणाची पातळी कमी होत नाही. विदर्भातील शेतकरी विविध कारणांमुळे आत्महत्या करतात. त्यामागे पाणी टंचाई हे एक कारण आहे. वैनगंगा नदी पाण्याचा मोठा स्रोत आहे. ही नदी कामठी, भंडारा, तुमसर व पवनी येथून वाहते. परंतु, योग्य पद्धतीने नियोजन होत नसल्यामुळे पाणी टंचाई भासते असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. नदीचे पाणी शुद्ध करून ते नागरिकांना पुरविण्याची व्यवस्था करण्यात यावी, रासायनिक पाणी व सांडपाणी वैनगंगा नदीत मिसळणार नाही याची काळजी घेण्यात यावी, प्रदूषण थांबविण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहे हे संबंधित विभागाने जाहीर करावे इत्यादी विनंत्या याचिकेत करण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)