शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

वीज दरवाढीचा पुन्हा बसणार झटका; महावितरण नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2022 08:30 IST

Nagpur News महावितरणने ऑक्टोबर महिन्यापासून राज्यात वीज महाग करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दोन वर्षांनंतर इंधन समायोजन शुल्काची (एफएसी) पुन्हा वसुली सुरू केली आहे.

कमल शर्मा

नागपूर : महावितरणने ऑक्टोबर महिन्यापासून राज्यात वीज महाग करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दोन वर्षांनंतर इंधन समायोजन शुल्काची (एफएसी) पुन्हा वसुली सुरू केली आहे. आता कंपनी पुन्हा नागरिकांना महागड्या विजेचा झटका देण्याच्या तयारीत आहे. याकरिता बहुवार्षिक दर याचिकेत संशोधनासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

वीज नियामक आयोग आता विजेचे दर पाच वर्षांसाठी निश्चित करतात. याकरिता महावितरण याचिका दाखल करून संपूर्ण हिशोब देऊन दरवाढीची मागणी करतात. आयोग विभागीय आयुक्तालय असलेल्या शहरांमध्ये जनसुनावणी करून दर निश्चित करतात. आयोगाने ३० मार्च २०२० रोजी दर निश्चित केले होते. आता अडीच वर्षांपर्यंत संशोधनाची मागणी होऊ शकत नाही. हा कालावधीत ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, या पार्श्वभूमीवर दरवाढीच्या मागणीसंदर्भात कंपनीने याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. एकूणच पाहता वीज कंपन्या प्रत्येक पैलूंवर अयशस्वी ठरल्या आहेत. त्याचा भार सर्वसामान्यांवर पडणार आहे.

काय आहेत कारणे?

-ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात थकीत. अनेक मोहिमेनंतरही कंपनीची एकूण थकीत रक्कम ६० हजार कोटींपेक्षा जास्त.

- आर्थिक स्थितीच्या कारणाने वीज कंपन्यांनी घेतलेले कर्ज आणि त्यावरील व्याज.

- कोळसा संकटामुळे वीज एक्स्चेंजकडून ९ रुपये प्रति युनिटपेक्षा जास्त दराने वीज खरेदी.

- कोळसा संकटामुळे इंडोनेशियातून अडीचपट दरात कोळशाची आयात.

- कोराडी वीज केंद्रातील लेटलतिफीमुळे डिसेंबरपासून दरमहा लागणारा ७२ कोटींचा दंड.

- महाजेनकोवर कोळसा कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे थकीत.

- वीज वितरण पद्धतीच्या पायाभूत विकास योजनेत वाढलेली गुंतवणूक.

एफएसी वसुली सुरू ठेवण्यासाठी याचिका

आयातीत कोळसा आणि वीज एक्स्चेंजकडून महागडी वीज खरेदी करण्यात येत असल्यामुळे महावितरण आता प्रतियुनिट ५ पैसे ते २५ पैशांपर्यंत इंधन समायोजना शुल्क वसूल करीत आहे. नियामक आयोगाने हे शुल्क तीन महिने वसूल करण्याची परवानगी दिली आहे. हा कालावधी आणखी तीन महिने वाढविण्यासाठी कंपनीने आयोगासमोर याचिका दाखल केली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण