शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

राॅकेल विक्री बंद, नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:18 IST

खापा : शासनाने प्रदूषणमुक्तीच्या नावावर गरीब नागरिकांना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे वितरण केले. त्यातच राॅकेल विक्री बंद केली. ग्रामीण ...

खापा : शासनाने प्रदूषणमुक्तीच्या नावावर गरीब नागरिकांना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे वितरण केले. त्यातच राॅकेल विक्री बंद केली. ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्रीच्यावेळी दिव्यांमध्ये टाकायला राॅकेल मिळत नसल्याने गरीब नागरिक त्रस्त झाले आहेत.

केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस याेजना राबवित गरिबांना गॅस कनेक्शन दिले. ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे, त्यांना राॅकेल देणेही बंद केले. त्यातच ग्रामीण भागात भारनियमन केले जात असून, वारंवार वीजपुरवठा खंडित हाेताे. रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यावर दिवे पेटविण्यासाठी गरिबांना राॅकेल मिळेनासे झाले आहे. त्यांना महागडे खाद्यतेल जाळून प्रकाशाची व्यवस्था करावी लागत असल्याने तसेच अंत्यसंस्काराला सरण जाळण्यासाठी राॅकेल मिळत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गरिबांना पूर्वीप्रमाणे शासनाने राॅकेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.