शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पावसात भिजले धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:33 IST

शहरात शनिवारी दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये पोत्यांमध्ये ठेवलेले धान्य, .....

ठळक मुद्देकळमन्यात शेतकरी-व्यापाºयांचे नुकसान : आलू, कांदे, लसूण, तूर डाळही भिजली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात शनिवारी दुपारी आलेल्या मुसळधार पावसामुळे कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये पोत्यांमध्ये ठेवलेले धान्य, आलू, कांदे, लसूण, सोयाबीन, तूर डाळही भिजली. त्यामुळे शेतकरी व व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले.कळमना धान्यगंज अडतिया मंडळाचे पदाधिकारी अतुल सेनाड यांच्यानुसार बाजारात व्यापारी-अडतिया पावसाची शक्यता लक्षात घेता वेळोवेळी ताडपत्री टाकून धान्य व भाजीपाला भिजण्यापासून वाचवतात. परंतु शनिवारी अचानक पाऊस आला आणि कुणलाच काही करता आले नाही. त्यामुळे येथे ठेवलेले धान्याची जवळपास २०० पोती पावसात भिजली. नेहमी होणारे हे नुकसान रोखण्यासाठी त्यांनी अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्तीवर धान्य बाजाराच्या बाहेर शेड लावण्याची मागणी केली.ठोक धान्य व्यापारी चंद्रशेखर वाघ यांच्यानुसार बाहेर ठेवलेले शेतकºयांचे सोयाबीन, चणा, तूर डाळीची जवळपास २०० पोती पावसात भिजली. कळमना आलू, कांदे, अदरक, लसूण बाजार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष इलाही बक्षी यांच्यानुसार आलू, कांदे, लसणाची १५० पोती ओली झाली. अध्यक्ष अमोल गुलवाडे यांनी सांगितले की, कळमना मार्केट यार्ड परिसरातील ७० दुकानांमध्ये ठेवलेली आलू, कांदे, लसणाची जवळपास १५०० पोती पावसात भिजली. माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनीसुद्धा बाहेर शेड लावण्याची मागणी केली.मिरची बाजारातील रस्ते खराबठोक मिरची व्यापारी संजय वाधवानी यांच्यानुसार दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मिरची बाजारातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. मिरचीची आवक नसल्याने शिल्लक असलेला माल व्यापाºयांनी यार्डच्या आत ठेवला आहे. रस्ता खराब झाल्याने ये-जा करण्यास त्रास होत आहे.