शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

आरएसी प्रवासीही करु शकतात प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 10:41 IST

Indian Railways Nagpur Newsआरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) असलेल्या प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे.

ठळक मुद्देकन्फर्म नसल्यामुळे अनेकांनी रद्द केला प्रवासअनेक जणांना नाही माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊननंतर रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या. रेल्वेगाड्या सुरु करताना रेल्वे प्रशासनाने केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकत असल्याची प्रसिद्धी केली. त्यामुळे आरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) असलेल्या अनेक प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केला. परंतु आरएसी असलेल्या प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे.ज्या प्रवाशांकडे स्वत:चा बर्थ आहे त्यास कन्फर्म तिकीट असे संबोधण्यात येते. आरएसी प्रवाशांना केवळ बसण्यासाठी जागा मिळते. त्यामुळे आरएसी प्रवाशांना कन्फर्म मानण्यात येत नाही. रेल्वेगाड्या सुरु करताना रेल्वे प्रशासनाने केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकतात अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी आपला पीएनआर क्रमांक आरएसी असतानाही प्रवास रद्द केला. यात त्यांच्या तिकिटाचे पैसेही त्यांना मिळाले नसून प्रवासापासूनही त्यांना वंचित राहण्याची पाळी आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. परंतु आता आरएसी प्रवासीही प्रवास करू शकणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्रशासनाने माहिती न दिल्यामुळे गैरसमजकेवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकतात अशी प्रसिद्धी रेल्वे प्रशासनाने केल्यामुळे आरएसी प्रवाशांमध्ये गैरसमज पसरला. त्यामुळे ते प्रवास करू शकले नाहीत. रेल्वे प्रशासनाने याबाबत सुरुवातीलाच भूमिका स्पष्ट करण्याची गरज होती.-प्रवीण डबली, माजी झेडआरयुसीसी सदस्य, दपूम रेल्वे

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे