शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

नागपूर विभागातील महाविद्यालयांतून घडत आहेत दर्जेदार अभियंते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:36 IST

Nagpur News सर्वसाधारणत: पुणे, मुंबई किंवा मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळते असा समज आहे. परंतु प्रत्यक्षात नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दर्जा वाढत असून तेथून दर्जेदार अभियंते तयार होत आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी ‘डीटीई’चा पुढाकार अभियांत्रिकी शिक्षणातूनच उघडतील विकासाची दारे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सर्वसाधारणत: पुणे, मुंबई किंवा मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळते असा समज आहे. परंतु प्रत्यक्षात नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दर्जा वाढत असून तेथून दर्जेदार अभियंते तयार होत आहेत. विशेष म्हणजे उद्योगक्षेत्राची आवश्यकता लक्षात घेऊन प्रात्यक्षिक व ‘इंटर्नशीप’वर भर देण्यात येत असल्याचा सूर विविध तज्ज्ञांनी व्यक्त केला. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे ‘व्हाय शुड आय स्टडी इंजिनिअरींग’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सहकार्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयानेदेखील पुढाकार घेतला आहे. सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सोबत मिळून ‘डीटीई’तर्फे विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमांबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले होते. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. त्यासंदर्भात विविध तज्ज्ञांनी नेमकी स्थिती व तथ्या मांडले. नागपूर विभागातील ४४ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी यंदा चुरस राहणार आहे. एकूण प्रवेशक्षमता १७ हजार १३६ असून ‘एमएचटीसीईटी’ला २७ हजार २७५ विद्यार्थी उपस्थित होते. ‘कॅप’अंतर्गत प्रवेशासाठी १० हजार ३७३ जागाच आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक डॉ.राम निबुदे यांनी दिली.

प्रत्येक विकासात्मक कामाच्या मागे अभियंत्यांची मेहनत असते. उद्योगक्षेत्रालादेखील शैक्षणिक संस्थांमधून दर्जेदार अभियंते निघतील अशीच अपेक्षा असते. त्यामुळे अभियांत्रिकीची मागणी कधीच कमी होणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. यावेळी उद्योगक्षेत्र, प्रेरक वक्ते तसेच माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ माध्यमातून संबोधित केले. यात डॉ.एन.डी.घवघवे, सी.जी.शेगावकर, शशिकांत चौधरी, हेमंत पालीवाल, सुमंत टेकाडे, अरविंद कुमार, महेश रखिजा व माजी विद्यार्थिनी मैथिली मांडवगणे यांचा समावेश होता

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र