शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

सामंजस्याने वाद साेडविणे हे लाेकन्यायालयाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:25 IST

भिवापूर : लोकन्यायालयातून होणारा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. द्वेष संपुष्टात येतात. नातेसंबंधात कटुता येत नाही. आपसातील वाद सामंजस्याने ...

भिवापूर : लोकन्यायालयातून होणारा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. द्वेष संपुष्टात येतात. नातेसंबंधात कटुता येत नाही. आपसातील वाद सामंजस्याने सोडविणे हेच लोकन्यायालयाचे उद्दिष्ट असल्याचे मत भिवापूरचे न्या. विनोद डामरे यांनी व्यक्त केले.

भिवापूर दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या सभागृहात शनिवारी (दि. १२) आयोजित लोकअदालतप्रसंगी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी उमरेडचे सहदिवाणी न्यायाधीश ए. व्ही. पंडित, पॅनल प्रमुख ॲड. पी. एल. नागोसे, खंडविकास अधिकारी राेशनकुमार दुबे, नरहरी पेंदाम यांच्यासह राष्ट्रीयीकृत बँक, ग्रामपंचायत प्रतिनिधी उपस्थित होते. या लोकअदालतीत प्रलंबित दिवाणी दावे व फौजदारी प्रकरणांसह बँक व ग्रामपंचायतीचे दाखलपूर्व एकूण १९२ प्रकरणे ठेवण्यात आली होती.‌ त्यापैकी दिवाणी स्वरूपाचे एक तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी ग्रामपंचायतीची ५३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.‌ यातून १ लाख ११ हजार ८८२ रुपयाची वसुली करण्यात आली. तसेच बँक ऑफ इंडियाच्या भिवापूर व कारगाव शाखेंतर्गत ८ प्रकरणे निकाली काढत १ लाख ८७ हजार रुपयाची वसुली करण्यात आली. अशाप्रकारे लोकन्यायालयातून एकूण ६२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये २ लाख ९८ हजार ८८२ रुपयाची वसुली करण्यात आली. लोकअदालतीच्या आयाेजनासाठी न्यायालयीन कर्मचारी राजेश‌ झोडे, योगेश ढोक, अतुल राखडे, एम. सी. श्रीवास, पोलीस‌ कर्मचारी श्रीचंद पवार यांनी सहकार्य केले.