शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मिरची उत्पादकांचे बाजार समितीसमाेर आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:09 IST

रेवराल : हिरव्या मिरचीचे दर रात्री जाहीर हाेत असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे व्यापाऱ्यांनी हे दर राेज सकाळी ८ ...

रेवराल : हिरव्या मिरचीचे दर रात्री जाहीर हाेत असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे व्यापाऱ्यांनी हे दर राेज सकाळी ८ वाजता जाहीर करावे, या मागणीसाठी मिरची उत्पादकांनी माैदा कृषी उत्पन्न बाजार समितीसमाेर ठिय्या आंदाेलन केले.

व्यापाऱ्यांनी हिरव्या मिरचीचे दर सकाळी जाहीर केल्यास मिरची ताेडण्याची मजुरी ठरविणे शक्य हाेईल. मिरची ताेडायची की नाही हे ठरवता येईल. दर रात्री जाहीर केले जात असल्याने ताेडलेल्या मिरचीला भाव कमी मिळाल्यास नुकसान सहन करावे लागते, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. या आंदाेलनात जिल्हा परिषद सभापती तापेश्वर वैद्य, जिल्हा परिषद सदस्य याेगेश देशमुख, अनिल बुराडे, दीपक गेडाम, स्वप्नील श्रावणकर, ज्ञानेश्वर वानखेडे, राजेश ठवकर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले हाेते.

...

शेतकऱ्यांचे नुकसान

बाजार समितीतील दलाल, व्यापारी व बाजार समिती व्यवस्थापन यांचे आपसात संगनमत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मिरचीला याेग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाेते. बाजार समिती व्यवस्थापनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत मिरचीचे दर सकाळी जाहीर करावे. अन्यथा तीव्र आंदाेलन केले जाईल, असा इशाराही जिल्हा परिषद सदस्य याेगेश देशमुख यांनी दिला आहे.