शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

नागपूर विमानतळाचे अखेर खासगीकरण

By admin | Updated: October 7, 2016 02:54 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणासाठी ६ आॅक्टोबरला काढण्यात आलेल्या जागतिक निविदेत मिहान इंडिया लिमिटेडला

निविदेत सहा कंपन्यांचा सहभाग : १४२० कोटींची गुंतवणूकनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणासाठी ६ आॅक्टोबरला काढण्यात आलेल्या जागतिक निविदेत मिहान इंडिया लिमिटेडला (एमआयएल) सहा निविदा प्राप्त झाल्या आहेत. भविष्यात विमानतळ फायद्याचाएस्सेल इन्फ्रा, जीव्हीके, जीएमआर, आयआरबी, पीएनबी आणि टाटा कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. कंपनीचे नियम आणि अटीनुसार कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. यात पात्र ठरलेल्या कंपनीला आरएफपी (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर मसुद्यानुसार वित्तीय निविदेत कंपनीभाग घेता येईल. नवीन मुंबईसाठी चार आणि गोवा येथील विमानतळासाठी पाच निविदा आल्या तर नागपूरसाठी सहा कंपन्यांनी भाग घेतला, हे विशेष. भविष्यात हे विमानतळ फायद्याचे असल्यामुळे नामांकित कंपन्यांचे लक्ष वेधले आहे. नवीन धावपट्टी व टर्मिनल इमारतगुरुवारी दुपारी ३ वाजेपासून सायंकाळपर्यंत गुंतवणूकदार कंपन्यांचे प्रतिनिधी आणि मिहान इंडिया लिमिटेडच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. खासगीकरणात १४२० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामध्ये नवीन टर्मिनल इमारत आणि दुसऱ्या धावपट्टीचा समावेश आहे.