शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य

By admin | Updated: September 1, 2014 01:08 IST

ग्रामीण भागातील नागरिक अजूनही काही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना त्रासही सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात विविध मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यावर आपला

रमेश बंग : भरतवाडा येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पणहिंगणा : ग्रामीण भागातील नागरिक अजूनही काही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना त्रासही सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात विविध मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यावर आपला सर्वाधिक भर असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री रमेश बंग यांनी केले.नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील भरतवाडा येथील सामाजिक सभागृहाचे रमेश बंग यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच धनराज तोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून चिंधबा मोरे, सुरेश नेऊल, प्रदीप मोरे, नामदेव मोरे, पंढरी मोरे, मधुकर कानफाडे, शेषराव ताडनकर, अरुण पुरी, शामराव नेऊल, धनराज मोरे, दिलीप बमनोटे, सुखदेव बमनोटे, भय्या पुरी, मनोहर कुंभरे, मोहन मोरे, दिनेश मलिये, चंद्रशेखर मोरे, शेषराव मोरे, गणपत पालेकर, हेमराज मोरे, गजानन इवनाते, रवींद्र नेऊल, संजय कापगते, रमेश पालेकर, कुंडलिक मोरे, मधुकर मोरे, भिकू नेऊल, नारायण शेडाके, भारत गजभिये आदी उपस्थित होते. यावेळी बंग म्हणाले, भरतवाडा येथील सामाजिक सभागृहाच्या निर्मितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात आला. ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी आपण कधीही निधी कमी पडू देणार नाही. मूलभूत सुविधांचा अभाव असल्यास ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे, हे आपले ध्येय असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाला अजय मानकर, महेश पुरी, महेश टेकाडे, भगवान तेलुटे, भाऊराव नेऊल, मंगेश मोरे, विलास पुरी, संदीप मोरे, शुभम पुरी, सागर वंजारी, राहुल मोरे, प्रदीप नेऊल, रुकेश नेऊल, प्रशांत नेऊल, संदीप नेऊल, सचिन नेऊल, तुषार मोरे, स्वप्नील शिंदे, स्नेहल मोरे, शुभम तोटे, अनिकेत पुरी, अमोल ताटे, अमोल काकडे, सुनील सातपुते, मधुकर पालेकर, दिलीप ढोले, आकाश फुलझेले, सुरेश मोरे, हरीश मोरे यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)