शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

टेकडी गणेशाचा दुष्काळग्रस्तांना प्रसाद

By admin | Updated: November 30, 2015 02:49 IST

राज्यातील काही भागात दुष्काळ पडला आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध संस्था संघटना पुढाकार घेत आहेत.

मुख्यमंत्र्यांना दिला ५१ लाखांचा धनादेश : मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडेनागपूर : राज्यातील काही भागात दुष्काळ पडला आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध संस्था संघटना पुढाकार घेत आहेत. रविवारी श्री गणेश टेकडी मंदीर संस्थानतर्फे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ५१ लाख रुपये मुख्यमंत्री निधीत देण्यात आले. मंदिर व्यवस्थापनातर्फे ५१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपविण्यात आला.मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रविवारी टेकडी गणेश मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेऊन पूजा केली. राज्यातील जनतेला सुखी व समृद्ध ठेव, अशी गणरायाकडे मागणी करून त्यांनी पूजा केली. मंदिर संस्थानच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, गणेश टेकडी संस्थांनचे विश्वस्त पुंडलिकराव जवंजाळ व इतर उपस्थित होते.(प्रतिनिधी)