शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

सहा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिचाळा : भिवापूर तालुक्यातील चिचाळा गावाला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने तसेच महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिचाळा : भिवापूर तालुक्यातील चिचाळा गावाला वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड निर्माण झाल्याने तसेच महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने या गावाचा वीजपुरवठा सलग सहा दिवस खंडित हाेता. संतप्त नागरिकांनी सरपंचाच्या घरावर माेर्चा घेत घेराव केला. सरपंचाने दुरुस्तीचे काम सुरू असून, लवकरच वीजपुरवठा सुरळीत हाेणार असल्याची ग्वाही देत नागरिकांना शांत केले.

चिचाळा गावाला वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनीने दाेन ट्रान्सफार्मर बसविले आहेत. यातील एका ट्रान्सफार्मरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित हाेताे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले हाेते. वारंवार विनंती करूनही महावितरण कंपनीचे कर्मचारी ट्रान्सफार्मर दुरुस्त करीत नसल्याने नागरिकांनी मंगळवारी रात्री सरपंच मनिषा पडाेळे यांच्या घरावर माेर्चा नेला.

सरपंच पडाेळे यांनी याबाबत महावितरण कंपनीकडे तक्रार करून ही समस्या मार्गी लावावी, अशी नागरिकांनी आग्रही भूमिका घेतली हाेती. त्यावर सरपंच मनिषा पडाेळे यांनी ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम सुरू असून, थाेड्याच वेळात वीजपुरवठा सुरळीत हाेणार असल्याची ग्वाही देत नागरिकांना शांत केले. दुसरीकडे, ही समस्या कायमची साेडविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी महावितरण कंपनीकडे केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

...

सरपटणाऱ्या प्राण्यांचा धाेका

खरीप हंगाम सुरू झाल्याने गावातील शेतकऱ्यांसह मजूर वर्ग दिवसभर शेतात राबतात. रात्री त्यांचा आराम करण्याचा वेळ असताना वीजपुरवठा खंडित हाेताे. त्यातच डासांमुळे लहानग्यांपासून माेठ्यांपर्यंत सर्वच हैराण हाेतात. शिवाय, साप, विंचू व इतर धाेकादायक सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर असताे. अंधारामुळे ते फारसे दिसून येत नसल्याने गुरांना धाेका उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाने ही समस्या तातडीने साेडवावी, याबाबत आपण आग्रही असल्याची माहिती नागरिकांनी दिली.