शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

फसवणूक करणाऱ्या पॉन्जी स्कीम संचालकांची संपत्ती होणार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:34 IST

आता पॉन्जी स्कीम चाालवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांची संपत्ती जप्त होईल. तसेच अशाप्रकारच्या प्र्रकरणात होणारी सहा वर्षापर्यंतची शिक्षाही वाढवून दहा वर्षे करण्यात आली आहे. याासंबंधातील विधेयक सोमवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देविधाानसभेत विधेयक मंजूर : शिक्षाही सहा वर्षांवरून दहा वर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आता पॉन्जी स्कीम चाालवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांची संपत्ती जप्त होईल. तसेच अशाप्रकारच्या प्र्रकरणात होणारी सहा वर्षापर्यंतची शिक्षाही वाढवून दहा वर्षे करण्यात आली आहे. याासंबंधातील विधेयक सोमवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले.गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी हे विधेयक सादर केले. या विधेयकाचा उद्देश १९९९ मध्ये बनलेल्या महाराष्ट्र जमाकर्ता(वित्तीय संस्थांचा)हितांचे संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आलेल्या अधिनियमात संशोधन करणे होते. रणजित पाटील यांनी विधेयक सादर करताना सांगितले की, यापूर्वी या अधिनियमात संपत्ती जप्त करण्याची तरतूद नव्हती. परंतु आता तपास अधिकारी पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने फसवणूक करणाºया वित्तीय संस्थांचे प्रवर्तक, संचालक, भाागीदार व्यवस्थापक आणि सदस्यांची संपत्ती जप्त करता येईल. फसवणूक करून एकत्रित करण्यात आलेल्या रकमेतून खरेदी करण्यात आलेली संपत्तीही जप्त करण्यात येईल. तपाास अधिकारी जी संपत्ती जप्त करेल, ती न्यायालयातून आदेश आणूनही विकता येणार नाही.त्यांनी साांगितले की, पॉन्जी स्कीमअंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास आता दहा वर्षे करण्यात आली आहे. पूर्वी ती सहा वर्षे होती. तसेच दंडाची रक्कमही २५ लाख इतकी करण्यात येईल. गृहमंत्री म्हणाले, नेहमी असे पाहायला मिळते की, अशा योजनांमध्ये एजंटचे काम करणारा व्यक्ती कायद्याच्या कचाट्यात साापडतो. भविष्यात याावरही विचार करण्यात येईल की त्याला कशी सुरक्षा देता येईलयाा विधेयकावरील चर्चेदरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतरांनी वित्तीय संस्थेची व्याख्या स्पष्ट करण्याची मागणी केली. यासोबतच वित्तीय संस्थांची व्याख्या स्पष्ट नसल्याने या कायद्याची प्रभाावी अंमलबजावणी होणार नाही, अशी शंका व्यक्त केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी गुंतवणूकदारांना वर्तमानात केवळ एक लाख रुपयापर्यंतची रक्कम परत करण्याची गॅरंटी दिली जाते. ती वााढवून पाच लाख रुपये करण्यात यावी. देवयानी फरांदे यांनी फसवणूक करणाऱ्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली.बिटकॉईनवरही लागूगृहरााज्यमंत्री रणजित पााटील याांनी संगितले की, बिटकॉईनबाबतही फसवणुकीचे प्र्रकार वाढू लाागले आहेत. नवीन कायदा अशा प्र्रकरणातही लागू राहील.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Investmentगुंतवणूक