शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नाट्य संमेलनात राजकारणच जास्त

By admin | Updated: April 28, 2017 02:59 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मंचावर नाटकाचे नव्हे तर राजकारणाचे प्रयोग होतात.

भाऊ कदम : नाट्य परिषदेच्या कारभारावर व्यक्त केला संताप नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मंचावर नाटकाचे नव्हे तर राजकारणाचे प्रयोग होतात. नाट्य परिषदेला समर्पित रंगकर्मींशी काही घेणे-देणे नाही. म्हणूनच नाट्य कलावंत अशा संमेलनांकडे फिरकत नाहीत, अशी टीका प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केली. नवरंग क्रिएशन्सतर्फे गुरुवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाट्य परिषदेच्या एककल्ली कारभारावर संताप व्यक्त करीत भाऊ कदम पुढे म्हणाले, अशा संमेलनांमध्ये नाट्य परिषदेचे अधिकारी आपल्या नातेवाईकांनाच पुढे-पुढे करतात. सभागृहातील समोरच्या अनेक रांगा व्हीआयपींसाठी राखीव असतात. हे व्हीआयपी कोण आहेत? ज्या माय-बाप प्रेक्षकांमुळे नाटक चालते त्यांना या व्हीआयपी जागेवर का बसवले जात नाही? सेलिब्रिटी कलावंत नाटकाला येत नाहीत, असा आरोप केला जातो. परंतु संमेलनाची तारीख ठरवताना किती कलावंतांना विश्वासात घेतले जाते. प्रत्येकाचे वेळापत्रक निश्चित असते अन् मधेच हे संमेलन उभे राहते. तारखांचे पूर्व नियोजन का केले जात नाही? उगाच कलावंतांना दोष देऊन उपयोग नाही, याकडेही भाऊ कदम यांनी लक्ष वेधले.(प्रतिनिधी) कंत्राटदाराला नेपथ्याचे काय कळते? राज्यात आधीच नाट्यगृहांची स्थिती फार वाईट आहे. त्यातही नाट्यगृह बांधताना नेपथ्याच्या दृष्टीने अजिबात विचार करण्यात न आल्याने नाटक सादर करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. असे नाट्यगृह बांधताना सर्व कंत्राटदारावर सोपवले जाते. पण, त्याला नाटकाच्या नेपथ्याबाबत काहीच माहीत नसते. त्यामुळे यापुढे नाट्यगृह बांधताना नेपथ्याचा अभ्यास असलेल्या व्यक्तीचा सल्ला घेतला गेला पाहिजे, अशी अपेक्षाही भाऊ कदम यांनी व्यक्त केली.