शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

यंदा ५ लाख १०० हेक्टरवर खरिपाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 11:50 IST

कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात ५ लाख १०० हेक्टर कृषी क्षेत्रावर खरिपाचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या साध्य झालेल्या खरिपाच्या क्षेत्रापेक्षा यंदा सुमारे २२ हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ केली आहे. त्या दृष्टीने नियोजन केले आहे.

 

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात ५ लाख १०० हेक्टर कृषी क्षेत्रावर खरिपाचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या साध्य झालेल्या खरिपाच्या क्षेत्रापेक्षा यंदा सुमारे २२ हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ केली आहे. त्या दृष्टीने नियोजन केले आहे.नागपूर जिल्ह्याचे पीक लागवडीलायक क्षेत्र ६ लाख ३३ हजार २१२ हेक्टर आहे. त्यातील सर्वसाधारण खरिपाचे क्षेत्र ४ लाख ७९ हजार २०९ हेक्टर असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. सरासरी पर्जन्यमान १,०३७ मिमी असून २०१९-२० मध्ये सरासरीपेक्षा ११४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातही पाऊस चांगला राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.जिल्ह्यातील खरिपासाठी या हंगामात १ लाख ५ हजार ३०० हेक्टरवर तृणधान्याचे नियोजन केले आहे. मागील वर्षी ९७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रफळावर भात, गहू, मका, ज्वारी अशा तृणधान्याचे उत्पादन घेण्यात आले होते. तर कडधान्यासाठी ६८ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन केले आहे. मागील हंगामातही यासाठी एवढेच नियोजन असले तरी ५३ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर ते यशस्वी होऊ शकले.यंदाच्या खरिपात कापसाच्या पिकाचे क्षेत्र मागील वर्षीपेक्षा १० हजार हेक्टरने वाढविण्यात आले आहे. गतवर्षी २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले होते. मात्र नियोजनापेक्षा जास्त १० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. शेतकऱ्यांचा कल लक्षात घेऊन यंदा हे क्षेत्र वाढविण्यात आले आहे.उसाच्या खरिपाचे नियोजन मागील वर्षीएवढेच ३०० हेक्टर ठेवण्यात आले आहे. गतवर्षी उसासाठी अधिक क्षेत्रफळ गृहीत धरले असले तरी १ हजार ९०० हेक्टरवरच शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली.९२ हजार क्विंटलवर बियाणे लागणारयंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यात ९२ हजार ५६४.३० क्विंटल बियाण्यांची आवश्यक्ता भासणार आहे. महाबीजच्या ३३ हजार ४१३ बियाण्यांची मागणी होणार असून या बियाण्यांमध्ये यंदा जवळपास ३ हजार क्विंटलने वाढ करण्यात आली आहे. खासगी बियाण्यांचे गतवर्षीचे नियोजन ६५ हजारांवरून ५६ हजार १५१.३० क्विंटलवर करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :agricultureशेती