शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

तीर्थक्षेत्रांचा विक ास होणार?

By admin | Updated: October 27, 2014 00:30 IST

तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेदभाव नसतो. सर्व जाती-धर्मांचे लोक दर्शनाला येतात. परंतु समतेचा संदेश देणाऱ्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी वाटप करताना भेदभाव होत आहे. त्यामुळे सुविधांची गरज

भेदभाव कशासाठी : ठराविक तीर्थस्थळांना वारंवार निधीनागपूर : तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेदभाव नसतो. सर्व जाती-धर्मांचे लोक दर्शनाला येतात. परंतु समतेचा संदेश देणाऱ्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी वाटप करताना भेदभाव होत आहे. त्यामुळे सुविधांची गरज असूनही जिल्ह्यातील अनेक तीर्थस्थळांचा विकास रखडला आहे.वर्षभरात १ लाखाहून अधिक लोक दर्शनासाठी येतात, अशी शिफारस तहसीलदारांनी केल्याने गत काळात ३९४ तीर्थक्षेत्र वा यात्रा स्थळांचा जिल्हा प्रशासनाने ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश केला आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार आता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची शिफारस आवश्यक आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार पर्यटन स्थळाच्या क वर्ग समावेशासाठी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेकडून नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविले जातात. त्यानुसार अशा स्थळांच्या विकासासाठी शासनाकडून दरवर्षी निधी उपलब्ध केला जातो. क वर्ग समावेशासाठी निकष असले तरी पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे निधी वाटप करताना जिल्ह्यातील काही ठराविक तीर्थक्षेत्रांनाच झुकते माप दिले जाते.काही तीर्थस्थळांना वारंवार विकास निधी देण्यात आला आहे. दुसकरीडे मागणी करूनही काहींना निधी मिळालेला नाही. पर्यटन वा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता, पथदिवे, पिण्याची पाण्याची सुविधा, शौैचालय, यात्री निवास, सौैंदर्यीकरण आदी सुविधांसाठी दरवर्षी ४ ते ५ कोटींचा निधी उपलब्ध केला जातो. परंतु निधी वाटपात भेदभाव होत असल्याने काही स्थळांचा विकास थांबला आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)