शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

तीर्थक्षेत्रांचा विक ास होणार?

By admin | Updated: October 27, 2014 00:30 IST

तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेदभाव नसतो. सर्व जाती-धर्मांचे लोक दर्शनाला येतात. परंतु समतेचा संदेश देणाऱ्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी वाटप करताना भेदभाव होत आहे. त्यामुळे सुविधांची गरज

भेदभाव कशासाठी : ठराविक तीर्थस्थळांना वारंवार निधीनागपूर : तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेदभाव नसतो. सर्व जाती-धर्मांचे लोक दर्शनाला येतात. परंतु समतेचा संदेश देणाऱ्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी वाटप करताना भेदभाव होत आहे. त्यामुळे सुविधांची गरज असूनही जिल्ह्यातील अनेक तीर्थस्थळांचा विकास रखडला आहे.वर्षभरात १ लाखाहून अधिक लोक दर्शनासाठी येतात, अशी शिफारस तहसीलदारांनी केल्याने गत काळात ३९४ तीर्थक्षेत्र वा यात्रा स्थळांचा जिल्हा प्रशासनाने ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश केला आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार आता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची शिफारस आवश्यक आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार पर्यटन स्थळाच्या क वर्ग समावेशासाठी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेकडून नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविले जातात. त्यानुसार अशा स्थळांच्या विकासासाठी शासनाकडून दरवर्षी निधी उपलब्ध केला जातो. क वर्ग समावेशासाठी निकष असले तरी पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे निधी वाटप करताना जिल्ह्यातील काही ठराविक तीर्थक्षेत्रांनाच झुकते माप दिले जाते.काही तीर्थस्थळांना वारंवार विकास निधी देण्यात आला आहे. दुसकरीडे मागणी करूनही काहींना निधी मिळालेला नाही. पर्यटन वा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता, पथदिवे, पिण्याची पाण्याची सुविधा, शौैचालय, यात्री निवास, सौैंदर्यीकरण आदी सुविधांसाठी दरवर्षी ४ ते ५ कोटींचा निधी उपलब्ध केला जातो. परंतु निधी वाटपात भेदभाव होत असल्याने काही स्थळांचा विकास थांबला आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)