शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

जनतेत जागरूकता हवी

By admin | Updated: June 13, 2014 01:30 IST

सरकारकडून कामे करून घेण्याची जागरूकता जनतेत असायला हवी, असे सरसंघचालक यावेळी म्हणाले. शिवाजी महाराजांना सामान्य माणसांनी राजा केले. गुणवत्तापूर्ण समाज शासकाकडून कामे करवून घेऊ शकतो.

नागपूर : सरकारकडून कामे करून घेण्याची जागरूकता जनतेत असायला हवी, असे सरसंघचालक यावेळी म्हणाले. शिवाजी महाराजांना सामान्य माणसांनी राजा केले. गुणवत्तापूर्ण समाज शासकाकडून कामे करवून घेऊ शकतो. सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘जे जे उन्नत उदात्त, मंगल...’ या ध्येयपूर्तीसाठी क्रांतिकारकांनी वातावरण निर्माण केले. पण स्वातंत्र्यानंतर देशाचा ठेका देऊन आम्ही झोपी गेलो. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या तिजोरीत ३३ हजार कोटी होते आणि १६ हजार कोटी रुपये वसूल करायचे होते. पण तत्कालीन नेत्यांनी दिशाच दिली नाही आणि उष:काल होता होता काळरात्र झाली. आजही देशासाठी बलिदान करण्याची वेळ आली तर स्वयंसेवक बलिदान करतील, पण आज देशासाठी जगण्याची वेळ आहे. संघ शाखा ही सामूहिक विचारांची तपस्या आहे. यातूनच भारत विश्वगुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)