शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लोकांना कोरोनाची धास्ती नाही; किराणा दुकानात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्यामुळे राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लावलेल्या कडक लॉकडाऊनने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले ...

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्यामुळे राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लावलेल्या कडक लॉकडाऊनने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आता मॉलही बंद झाले आहेत, पुढे किराणा दुकानेही बंद होण्याच्या भीतीने लोकांनी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी किराणा दुकानात सामानाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे बाजारात चित्र होते. किराणा दुकानातून कोरोना पसरत नाही का, असा सवाल करीत अन्य दुकानदारांनी, कोरोनाचा संसर्ग वाढविणारी किराणा दुकाने बंद करण्याची मागणी केली आहे.

गेल्यावर्षीही केंद्र सरकारने लॉकडाऊन लावले, तेव्हाही लोकांची गर्दी झाल्याने किराणा दुकाने रात्रीपर्यंत सुरू असल्याचा अनुभव सर्वांनाच आला होता. तेव्हा एरवीपेक्षा २० ते ३० टक्के जास्त गर्दी झाली होती. धान्यासह किराणा वस्तू जास्त प्रमाणात खरेदी केल्या होत्या. तेव्हा गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपाचे कर्मचारी आणि पोलिसांना बोलवावे लागले होते.

एप्रिल महिन्यात वर्षभरासाठी लागणाऱ्या डाळी, तांदूळ, मसाले तयार करण्याची पारंपरिक पद्धत आहे. मात्र ५ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना ही खरेदीच करता आली नव्हती. नागरिकांना घराबाहेर पडण्यासही बंदी असल्याने घराजवळ सामान उपलब्ध करून देणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांनी आता वाजवीपेक्षा जास्त किमतीत माल विकणे सुरू केले आहे. वाढत्या दराने सामानाची खरेदी करण्यापेक्षा दोन-तीन महिन्यांचे सामान आगाऊ खरेदी करण्यावर नागरिकांचा भर आहे. इतवारी मार्केटमधील किराणा दुकानात घाऊक दराने किराणा सामान मिळत असल्याने मोठ्या खरेदीसाठी नागपूरकर येथे नेहमीच गर्दी करतात. मात्र बुधवारीच दुकानात अलोट गर्दी उसळली होती. यामुळे सुरक्षित अंतर, मास्क यासारख्या नियमांना नागरिकांकडून हरताळ फासण्यात आला.