शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

'त्या' ३३० कुटुंबांना पात्रता तपासून अतिरिक्त भरपाई अदा करा; हायकोर्टाचा यवतमाळ वनाधिकाऱ्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 17:40 IST

यासंदर्भात मारेगाव वन पुनर्वसन संघर्ष समितीने याचिका दाखल केली होती.

नागपूर : टिपेश्वर अभयारण्यांतर्गत येणाऱ्या मारेगाव (वन) येथील ३३० कुटुंबांना पात्रता तपासून १२ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त भरपाई अदा करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ येथील मुख्य वनसंरक्षकांना दिला आहे. याकरिता, त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

यासंदर्भात मारेगाव वन पुनर्वसन संघर्ष समितीने याचिका दाखल केली होती. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व उर्मिला जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मारेगाव (वन) येथे एकूण ४१५ कुटुंबे होती. त्यापैकी संबंधित ३३० कुटुंबांना दि. ३ नोव्हेंबर २०१२ रोजीच्या शासन निर्णयानुसार भरपाई देण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित ८५ कुटुंबांना १२ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार ३३० कुटुंबांपेक्षा अधिक भरपाई देण्यात आली. परिणामी, ३३० कुटुंबांनी अतिरिक्त भरपाई मागितली होती. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अनुप ढोरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयforest departmentवनविभागYavatmalयवतमाळ