शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

सीबीएसईच्या निकालामुळे पालक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:09 IST

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या बारावीचा निकाल बघितल्यानंतर पालक व विद्यार्थी नाराज झाले. शनिवारी त्यांनी शाळेत ...

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या बारावीचा निकाल बघितल्यानंतर पालक व विद्यार्थी नाराज झाले. शनिवारी त्यांनी शाळेत पोहोचून नाराजी व्यक्त केली. सोबतच पुनर्मूल्यांकनाची मागणीही केली. शाळांचे म्हणणे आहे की, सीबीएसईने दिलेल्या मूल्यांकनाच्या फाॅर्म्युल्यानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे गुण कमी होण्यात आमचा सहभाग नाही.

यावर्षी सीबीएसईने बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला तयार केला होता. या आधारावर शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन करायचे होते. परंतु, निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये १० ते २५ टक्के घट झाल्याची पालकांची व विद्यार्थ्यांची ओरड आहे. काही विद्यार्थ्यांना इतके कमी गुण मिळाले की, ते आयआयटी, नीट व अन्य इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासही पात्र नाही. बहुतांश पालक शाळेत पोहोचत असून, पुनर्मूल्यांकनाची मागणी करीत आहे.

- निकाल अंतिम आहे

लोकमतने यासंदर्भात सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, गुण कमी मिळाले असले तरी शाळा व शिक्षकांचा त्यात दोष नाही. निकाल विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाच्या आधारावर काढण्यात आले आहे. संपूर्ण देशातून अशा तक्रारी येत आहे. त्यांनी स्पष्ट केले की, पालकांनी व विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण, हे निकाल अंतिम नाही. याला अपडेट केले जाईल.