शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

सीबीएसईच्या निकालामुळे पालक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:09 IST

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या बारावीचा निकाल बघितल्यानंतर पालक व विद्यार्थी नाराज झाले. शनिवारी त्यांनी शाळेत ...

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) च्या बारावीचा निकाल बघितल्यानंतर पालक व विद्यार्थी नाराज झाले. शनिवारी त्यांनी शाळेत पोहोचून नाराजी व्यक्त केली. सोबतच पुनर्मूल्यांकनाची मागणीही केली. शाळांचे म्हणणे आहे की, सीबीएसईने दिलेल्या मूल्यांकनाच्या फाॅर्म्युल्यानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे गुण कमी होण्यात आमचा सहभाग नाही.

यावर्षी सीबीएसईने बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला तयार केला होता. या आधारावर शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यांकन करायचे होते. परंतु, निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये १० ते २५ टक्के घट झाल्याची पालकांची व विद्यार्थ्यांची ओरड आहे. काही विद्यार्थ्यांना इतके कमी गुण मिळाले की, ते आयआयटी, नीट व अन्य इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासही पात्र नाही. बहुतांश पालक शाळेत पोहोचत असून, पुनर्मूल्यांकनाची मागणी करीत आहे.

- निकाल अंतिम आहे

लोकमतने यासंदर्भात सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, गुण कमी मिळाले असले तरी शाळा व शिक्षकांचा त्यात दोष नाही. निकाल विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाच्या आधारावर काढण्यात आले आहे. संपूर्ण देशातून अशा तक्रारी येत आहे. त्यांनी स्पष्ट केले की, पालकांनी व विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण, हे निकाल अंतिम नाही. याला अपडेट केले जाईल.