शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

आगीत पानटपरीची राख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:07 IST

माैदा : माेकळ्या जागेवर पडून असलेल्या कचऱ्याने पेट घेतला आणि वाळलेल्या गवतामुळे आग पसरत गेली. या आगीत पानटपरी व ...

माैदा : माेकळ्या जागेवर पडून असलेल्या कचऱ्याने पेट घेतला आणि वाळलेल्या गवतामुळे आग पसरत गेली. या आगीत पानटपरी व त्यातील साहित्याची राख झाल्याने किमान ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना माैदा शहरात गुरुवारी (दि. २७)सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

आशिष ताराचंद कुंभलकर यांची माैदा शहरातील वाॅर्ड क्रमांक-४ मधील एका रेस्टाॅरन्टसमाेर पानटपरी आहे. या वाॅर्डातील रामबाई साहू यांना त्याच्या घरासमाेरील कचऱ्याने पेट घेतल्याचे आढळून आले. त्यांनी ही बाब इतरांच्या निदर्शनास आणून दिली; मात्र वाळलेले गवत व वाहत्या हवेमुळे ही आग पसरत गेली. त्यात याच परिसरात असलेल्या आशिष कुंभलकर यांच्या पानटपरीने पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी मिळेल त्या साधनाने पाण्याचा मारा करीत आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग नियंत्रणात येईपर्यंत पानटपरी व त्यातील संपूर्ण साहित्याची राख झाली हाेती. यात किमान ४५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आशिष कुंभलकर यांनी दिली. माहिती मिळताच नगरपंचायत, पाेलीस, महावितरण कंपनी व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.