शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांची नांगी ठेचण्यासाठी पाेलिसांचे अभियान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:08 IST

पाेलिसांच्या हलगर्जीपणामुळे शांतीनगर भागात विजय वागधरे नामक गुन्हेगाराची हत्या झाल्याने पाेलीस आयुक्त अमितेश कुमार नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. ...

पाेलिसांच्या हलगर्जीपणामुळे शांतीनगर भागात विजय वागधरे नामक गुन्हेगाराची हत्या झाल्याने पाेलीस आयुक्त अमितेश कुमार नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी साेमवारी सकाळी दाेन तासपर्यंत शांतीनगर पाेलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच झापले. त्यांनी रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपराध्यांवर कारवाई करण्यासाठी ऑपरेशन चालविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार रात्री शहरात ऑपरेशन ऑलआउट चालविण्यात आले. आयुक्तांच्या निर्देशानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले. सर्व स्टेशनमध्ये गुन्हेगारांची तत्काळ धरपकड करण्याचे निर्देश देण्यात आले. पाेलिसांनी हत्या आणि इतर गंभीर गुन्ह्यामध्ये लिप्त असलेल्या आराेपींची शाेधमाेहीम सुरू केली. यामध्ये जुने आणि नुकतेच अपराध जगतात आलेल्या गुन्हेगारांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळपर्यंत चाललेल्या या अभियानात ००० गुन्हेगारांना पकडण्यात आले.

या अभियानामुळे शहरातील काही पाेलीस स्टेशनचे कारागृह हाऊसफूल झाल्याचे सांगण्यात येत आहे. काेराेना प्रकाेपामुळे पाेलिसांनाही भीती आहे. अनेक आराेपी मास्क घातलेही नव्हते. त्यांच्यासाठी मास्क उपलब्ध करण्यात आले. सर्वाधिक १२० आराेपी झाेन ५ अंतर्गत येणाऱ्या स्टेशन हद्दीतून पकडण्यात आले. अटकेतील आराेपींविराेधात सीआरपीसीच्या धारा १५१ व ११० अंतर्गत कारवाई करण्यात आली. शांतीनगरची घटना ध्यानात घेत पाेलीस आयुक्तांनी गुन्हेगारांच्या विराेधात येणाऱ्या तक्रारी गंभीरतेने हाताळण्याचे व आराेपींवर कठाेर कारवाई करण्याचा इशारा दिला. पाेलीस आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वरिष्ठ अधिकारी व ठाणेदारांचीही भांबेरी उडाली आहे.