शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दक्षिण-पूर्व नागपुरात रात्रभर बत्ती गुल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:19 IST

नागपूर : सोमवारी रात्री दक्षिण-पूर्व नागपुरातील नागरिकांना विजेविना रात्र काढावी लागली. तांत्रिक कारणामुळे झालेला ब्रेकडाऊन दुरुस्त करण्यात महावितरणच्या विलंबामुळे ...

नागपूर : सोमवारी रात्री दक्षिण-पूर्व नागपुरातील नागरिकांना विजेविना रात्र काढावी लागली. तांत्रिक कारणामुळे झालेला ब्रेकडाऊन दुरुस्त करण्यात महावितरणच्या विलंबामुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागला. मात्र महावितरणने पावसाला दोष देऊन हात वर केले.

नंदनवन सब डिव्हिजन अंतर्गत तिरंगा चौक आणि गणेश नगर परिसरात मंगळवारी सायंकाळी ५.२० वाजता ब्रेकडाऊन दुरुस्त झाला. काही भागात सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला. आम्ही रात्रीच दुरुस्तीचे काम हाती घेतले; मात्र अंधार आणि पावसामुळे शक्य झाले नाही, असे महावितरणचे अधिकारी सांगत आहेत. सकाळी तिरंगा चौकातील भूमिगत केबलमध्ये दोष आढळला. हा सिमेंट रोड असल्याने खोदकामात बराच वेळ गेला. बॅकफीडची सुविधा नसल्याने दुसरीकडून सप्लाय घेता आला नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे.

...

रात्री दुरुस्तीला अडथळा

पलोटी नगरातील काही भागात सोमवारी रात्रीपासूनच वीज गायब होती. रात्री २ वाजता त्रस्त नागरिकांनी महावितरण कार्यालयात संपर्क केला असता ट्रान्स्फाॅर्मरमध्ये दोष आल्याचे सांगण्यात आले.

...

तक्रार एकीकडे, नोंदणी दुसरीकडे

महावितरणने तक्रारी स्वीकारण्यासाठी टोल फ्री क्रमांक दिले आहेत; मात्र अनुभव वेगळाच आहे. आशीर्वाद नगरात वीजपुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकांनी संपर्क साधला असता, तक्रार दुसरीकडेच नोंदविली गेल्याचे लक्षात आले. हा भाग सूतगिरणी उपविभागात येतो, मात्र तक्रार नंदनवन उपविभागात नोंदली गेली.

...