शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उपराजधानीत केवळ ०.३ टक्के अवयवदान

By admin | Updated: September 28, 2015 03:18 IST

उपराजधानीत दरवर्षी ७५ हजार ब्रेन डेड (मेंदू मृत) रुग्ण आढळून येतात. परंतु केवळ ०.३ टक्केच अवयव दान होते.

अवयवदान जागरूकता कार्यक्रम नागपूर : उपराजधानीत दरवर्षी ७५ हजार ब्रेन डेड (मेंदू मृत) रुग्ण आढळून येतात. परंतु केवळ ०.३ टक्केच अवयव दान होते. गेल्या दोन वर्षांत आठ ब्रेन डेड रुग्णांकडून अवयवदान करण्यात आले. सध्या शहरामध्ये २०० रुग्ण किडनी दात्यांच्या प्रतीक्षेत आयुष्याचे अखेरचे क्षण मोजत आहेत. अवयव दानातून दुसऱ्यांना जीवनदान करण्याचे पुण्यकर्म कितीही मोठे असले तरी याबाबत अजूनही म्हणावी तशी जागृती झालेली नाही, अशी खंत प्रसिद्ध नेफ्रालॉजी तज्ज्ञांनी व्यक्त केली.‘इंडियन सोसायटी आॅफ आॅर्गन ट्रान्सप्लांट’आणि ‘सेंट्रल इंडिया नेफ्रोलॉजी सोसायटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अवयवदान जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित पत्रपरिषदेत उपस्थित तज्ज्ञांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी इंडियन सोसायटी आॅफ आर्गन ट्रान्सप्लांटचे अध्यक्ष डॉ. उमेश ओझा, बॉम्बे हास्पिटलचे नेफ्रोलॉजी विभाग प्रमुख डॉ. ए.एल. कृपलानी, वरिष्ठ नेफ्रोलॉजीस्टि डॉ. वी.एल. गुप्ता, डॉ. बी.जी. वाघमारे, मोहन फाउंडेशनचे डॉ. रवि वानखेडे, रोटरी क्लब के डिस्ट्रिक्ट गवर्नर डॉ. निखिल चिब, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. समीर चौबे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. ओझा म्हणाले, दरवर्षी किडनीच्या दीड लाख नव्या रुग्णांना किडनी प्रत्यारोपणाची गरज भासते. परंतु देशात केवळ पाच ते सात हजार किडनी प्रत्यारोपण होते. डायलिसीस हा स्थायी उपचार नाही. किडनी प्रत्यारोपणच आवश्यक ठरते. एका ब्रेन डेड रुग्णाकडून सात आठ इतर रुग्णांना नवीन जीवन मिळू शकते. (प्रतिनिधी)