शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
4
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
5
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
6
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
7
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
8
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
9
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
10
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
11
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
12
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
13
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
14
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
15
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
16
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
17
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
18
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
19
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
20
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

वसतिगृहासाठी ओबीसी विद्यार्थ्यांनी मांडला ठिय्या; बहादुरा येथील भाड्याच्या वसतिगृहासमाेर दिवसभर आंदाेलन

By निशांत वानखेडे | Updated: August 1, 2024 17:44 IST

Nagpur : दीड महिन्याच्या निर्वाह भत्त्याचीही मागणी

नागपूर : गेल्या सात वर्षापासून वसतिगृहाच्या आश्वासनांचे गाजर पचवित असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या संयमाचा बाण आता तुटायला लागला आहे. शैक्षणिक सत्र सुरू हाेवूनही वसतिगृह न मिळाल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी प्रादेशिक समाज कल्याण विभागाजवळच्या वसतिगृहासमाेर सकाळपासून ठिय्या आंदाेलन केले. ताबा मिळेपर्यंत जागेहून न हटण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

ओबीसी युवा अधिकार मंचचे संयाेजक उमेश काेर्राम यांच्या नेतृत्वात हे आंदाेलन सध्या सुरू आहे. ते म्हणाले, २०१७ साली तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींचे दाेन असे राज्यभरात ७२ वसतिगृह सुरू करण्याची ग्वाही दिली हाेती. त्यानंतर हा विषय रखडत गेला व आश्वासनही हवेत विरले. ओबीसी मंत्र्यांनी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत वसतिगृह सुरू करू असे पावसाळी अधिवेशनात सांगितले होते. परंतु आता ऑगस्ट २०२४ पर्यंत शासनाने वसतिगृह सुरू केलेले नाही. यंदा पुन्हा ओबीसी संघटनांनी मागणी रेटून धरल्यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओबीसी वसतिगृहासाठी भाड्याची जागा घेतली असल्याचे सांगितले. राज्यातील काही जिल्ह्यात २२ ठिकाणी जागा तिळाल्याचे व या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश सुरू हाेतील, असे सांगण्यात आले हाेते. नागपुरात बहादुरा येथे भाड्याने जागा मिळविल्याचेही सांगण्यात आले. मात्र शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतरही वसतिगृह न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा असंताेष वाढत चालला आहे. मागील सात वर्षापासून शासन फक्त घोषणा करत आहे. मागील सत्रात इमारत नाही म्हणून वस्तीगृह सुरू केले नाही. या सत्रात इमारती आहेत, तर फर्निचर नाही म्हणून वस्तीगृह सुरू होत नाहीत.

यापुढे कुठलेही नवे आश्वासन किंवा पुढची तारीख ऐकूण घ्यायची नसून आता थेट वसतिगृहाचा ताबाच घेण्याचा विचार करीत विद्यार्थ्यांनी १ ऑगस्टला सकाळी ११ वाजतापासून बहादुऱ्याच्या इमारतीसमाेर हे विद्यार्थी वसतिगृहाबाहेर ठिय्या मांडून बसले हाेते. दरम्यान विभागाच्या सहायक संचालकांनी आंदाेलक विद्यार्थ्यांना १५ ऑगस्टपर्यंतची मुदत मागितली. मात्र तसे लिखित पत्र आणि शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून दीड महिन्याचा निर्वाह भत्ता दिल्याशिवाय आंदाेलन मागे घेणार नाही, असा इशारा उमेश काेर्राम यांनी दिला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण