शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

आठवडाभरात विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:08 IST

नागपूर : कोरोनाच्या धास्तीमुळे ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याकडे पाठ दाखविली होती, तेच पालक आता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला लागले ...

नागपूर : कोरोनाच्या धास्तीमुळे ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याकडे पाठ दाखविली होती, तेच पालक आता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला लागले आहे. ग्रामीण भागातील शाळा १४ डिसेंबरपासून सुरू झाल्या आणि आठवडाभरात विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट झाली. सध्या ४ तास नियमित शाळा भरत आहे.

जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळा, १४ डिसेंबरपासून उघडल्या. १ लाख २८ हजार विद्यार्थी संख्या असतानाही पहिल्या दिवशी केवळ १६ हजारच विद्यार्थी शाळेत पोहचले. १० महिन्यानंतर शाळा सुरू होत असल्याने आणि कोरोना पूर्णपणे गेला नसल्याने जिल्ह्यातील यंत्रणेत धाकधूक होती. पण शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वीकारलेल्या आव्हानामुळे हळूहळू विद्यार्थी शाळेत येऊ लागले आहेत. पालकही शाळांमध्ये केलेल्या उपाययोजना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू लागले आहेत.

- जिल्ह्यात आजच्या घडीला ९ ते १२ वीच्या ६४८ शाळा सुरू आहेत.

- ३०,५३८ विद्यार्थी शाळेत पोहचले होते.

४,१७५ शिक्षकांकडून अध्यापनाचे काम सुरू आहे.