शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

आठवडाभरात विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:08 IST

नागपूर : कोरोनाच्या धास्तीमुळे ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याकडे पाठ दाखविली होती, तेच पालक आता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला लागले ...

नागपूर : कोरोनाच्या धास्तीमुळे ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याकडे पाठ दाखविली होती, तेच पालक आता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला लागले आहे. ग्रामीण भागातील शाळा १४ डिसेंबरपासून सुरू झाल्या आणि आठवडाभरात विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट झाली. सध्या ४ तास नियमित शाळा भरत आहे.

जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळा, १४ डिसेंबरपासून उघडल्या. १ लाख २८ हजार विद्यार्थी संख्या असतानाही पहिल्या दिवशी केवळ १६ हजारच विद्यार्थी शाळेत पोहचले. १० महिन्यानंतर शाळा सुरू होत असल्याने आणि कोरोना पूर्णपणे गेला नसल्याने जिल्ह्यातील यंत्रणेत धाकधूक होती. पण शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वीकारलेल्या आव्हानामुळे हळूहळू विद्यार्थी शाळेत येऊ लागले आहेत. पालकही शाळांमध्ये केलेल्या उपाययोजना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू लागले आहेत.

- जिल्ह्यात आजच्या घडीला ९ ते १२ वीच्या ६४८ शाळा सुरू आहेत.

- ३०,५३८ विद्यार्थी शाळेत पोहचले होते.

४,१७५ शिक्षकांकडून अध्यापनाचे काम सुरू आहे.