शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

आठवडाभरात विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:08 IST

नागपूर : कोरोनाच्या धास्तीमुळे ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याकडे पाठ दाखविली होती, तेच पालक आता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला लागले ...

नागपूर : कोरोनाच्या धास्तीमुळे ज्या पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याकडे पाठ दाखविली होती, तेच पालक आता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला लागले आहे. ग्रामीण भागातील शाळा १४ डिसेंबरपासून सुरू झाल्या आणि आठवडाभरात विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट झाली. सध्या ४ तास नियमित शाळा भरत आहे.

जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळा, १४ डिसेंबरपासून उघडल्या. १ लाख २८ हजार विद्यार्थी संख्या असतानाही पहिल्या दिवशी केवळ १६ हजारच विद्यार्थी शाळेत पोहचले. १० महिन्यानंतर शाळा सुरू होत असल्याने आणि कोरोना पूर्णपणे गेला नसल्याने जिल्ह्यातील यंत्रणेत धाकधूक होती. पण शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वीकारलेल्या आव्हानामुळे हळूहळू विद्यार्थी शाळेत येऊ लागले आहेत. पालकही शाळांमध्ये केलेल्या उपाययोजना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू लागले आहेत.

- जिल्ह्यात आजच्या घडीला ९ ते १२ वीच्या ६४८ शाळा सुरू आहेत.

- ३०,५३८ विद्यार्थी शाळेत पोहचले होते.

४,१७५ शिक्षकांकडून अध्यापनाचे काम सुरू आहे.