शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

विलंब माफीसाठी स्वतंत्र अर्जाची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:18 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यघटनेतील आर्टिकल २२६ अंतर्गत दिलेल्या आदेशावर पुनर्विचार व्हावा, याकरिता अर्ज सादर करण्यास ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यघटनेतील आर्टिकल २२६ अंतर्गत दिलेल्या आदेशावर पुनर्विचार व्हावा, याकरिता अर्ज सादर करण्यास ३० दिवसांपेक्षा अधिक विलंब झाल्यास, तो विलंब माफ व्हावा, यासाठी लिमिटेशन ॲक्टमधील आर्टिकल १२४ अनुसार स्वतंत्र अर्ज सादर करण्याची गरज नाही, असे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांच्या न्यायपीठाने स्पष्ट केले आहे.

उच्च न्यायालय सामान्यत: वादग्रस्त आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांची मुदत संपल्यानंतर दाखल होणारे पुनर्विचार अर्ज स्वीकारत नाहीत; परंतु विलंब होण्यास ठोस कारण असल्यास व त्यामुळे न्यायालयाचे समाधान झाल्यास पुनर्विचार अर्ज सुनावणीसाठी स्वीकारले जातात. विलंबाचे कारण संबंधित पुनर्विचार अर्जातच स्पष्ट केले जाऊ शकते. त्यासाठी लिमिटेशन ॲक्टमधील आर्टिकल १२४ अनुसार स्वतंत्र अर्ज सादर करून विलंब माफीची विनंती करण्याची गरज नाही, असे या न्यायपीठाने पुढे नमूद केले. लक्ष्मीकांत खाडे यांच्या प्रकरणामध्ये पुनर्विचार अर्ज दाखल करण्यास २३ दिवसांचा विलंब झाल्यामुळे ॲड. मोहन सुदामे यांनी विलंबमाफीचा स्वतंत्र अर्ज सादर केला होता. त्यात उच्च न्यायालयाने ही कायदेशीर बाब स्पष्ट केली.