शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

यंदाची होळी पाण्याविनाच

By admin | Updated: March 4, 2015 02:30 IST

पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा फुटल्याने व अद्याप दुरुस्ती न झाल्याने गोरेवाडा तलावातील पा

अर्ध्या नागपूरला दिवसाआड पाणीपुरवठा : पश्चिम, दक्षिण व मध्य भागाचा समावेश नागपूर : पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा फुटल्याने व अद्याप दुरुस्ती न झाल्याने गोरेवाडा तलावातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे नागपूर शहरातील पश्चिम, दक्षिण व मध्य भागाला ४ ते १० मार्चदरम्यान दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. ऐन होळीच्या दिवसात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. २५ फे ब्रुवारीला उजवा कालवा फुटला होता. मागील काही वर्षांत प्रथमच १०० फूट कालवा फुटला. त्यामुळे प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आल्याने गोरेवाडा तलावातील पाण्याची पातळी सतत घटत आहे. याचा जलशुद्धीकरण प्रकल्पावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शहराला पुरवठा होणाऱ्या ७० टक्के शुद्ध पाणी पुरवठ्यात घट होत आहे.गोरेवाडा जलाशयातून शहराला ६५ टक्के पाणी पुरवले जाते. पाटबंधारे विभागाच्या पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा नादुरुस्त झाला आहे. हा कालवा वारंवार फु टत असल्याने तलावाच्या पाणी पातळीवर परिणाम होत आहे. त्यामुळे पाणी पातळी ३१५.०८ वरून ३१३.९० मीटरवर आली आहे. सध्या तलावाची पातळी ३१३.४७ इतकी आहे. पातळीत सतत घट होत असल्याने अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे ४ ते १० मार्चदरम्यान या भागात मर्यादित पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन ओसीडब्ल्यूने केले आहे. (प्रतिनिधी)