शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

उपचाराअभावी नवजात बाळ दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : प्रसुतीसाठी वेलतूर (ता. कुही) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात येताना महिलेची बुधवारी (दि. २२) रात्री ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वेलतूर : प्रसुतीसाठी वेलतूर (ता. कुही) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात येताना महिलेची बुधवारी (दि. २२) रात्री वाटेतच प्रसुती झाली. नवजात बाळ व त्याच्या आईला लगेच प्राथमिक आराेग्य केंद्रात आणले. मात्र, तिथे नवजात बाळाचा मृत्यू झाला. या बाळाचा मृत्यू याेग्य उपचाराअभावी झाल्याचा आराेप आईसह कुटुंबीयांनी केल्याने तसेच दाेषींवर कारवाई करण्याची मागणी केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

अंजना रवींद्र चाचेरकर (रा. वेलतूर, ता. कुही) यांना बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्रसव वेदना सुरू झाल्याने त्यांना वेलतूर येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेण्यात आले. त्यावेळी आराेग्य केंद्रात डाॅक्टर अथवा परिचारिका कुणीही नव्हते. त्यामुळे महिलेच्या कुटुंबीयांनी लगेच दवाखान्याच्या आवारातील निवासस्थानात राहणाऱ्या परिचारिकेला बाेलावले. मात्र, परिचारिका एक तास उशिरा पाेहाेचली. त्या परिचारिका आपल्याशी उर्मटपणे बाेलल्या तसेच मला बाेलवायचे नाही. मला त्रास दिल्यास नागपूरला रेफर करेन, असे सुनावले व निघून गेल्या, असेही महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले.

त्यानंतर कुटुंबीयांनी महिलेला लगेच नागपूरला रवाना केले. नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती केले असता, तिथे नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाळाचा मृत्यू वेलतूर प्राथमिक आराेग्य केंद्रातील हयगय व घडामाेडींमुळे झाल्याचा आराेप कुटुंबीयांनी केला. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा सहाय्यक आराेग्य अधिकारी डाॅ. हेमके यांनी शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी ४ वाजता वेलतूर आराेग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी बाळाचे कुटुंबीय व आराेग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे जबाब नाेंदवून घेतले. या प्रकरणाची चाैकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

........

वाटेतच झाली प्रसुती

अंजना चाचेरकर यांना वेलतूर प्राथमिक आराेग्य केंद्रात आणल्यानंतर त्यांच्यावर तिथे सुरुवातीला एक तासाने जुजबी उपचाराला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळात परिचारिका निघून गेल्याने कुटुंबीयांनी त्यांना नागपूरला हलवले. त्यामुळे बाळाचा वेलतूर-नागपूर दरम्यान वाटेतच मृत्यू झाला. दाेघांनाही नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे काही वेळात नवजात बाळाचा मृत्यू झाला. अंजना चाचेरकर यांच्यावर वेलतूर येथेच उपचार करून तिथे त्यांची प्रसुती झाली असती तर नवजात बाळाच्या जीविताला धाेका उद्भवला नसता, असेही चाचेरकर कुटुंबीयांनी सांगितले.