शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

नववर्षात येणार ई-म्युटेशन

By admin | Updated: December 1, 2014 00:47 IST

राज्यातील फडणवीस सरकारकडून आगामी नवीन वर्षापासून सरकारी सेवा अधिक गतिशील आणि सुकर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात ‘ई-म्युटेशन’ आणि ‘ई ७/१२’चाही समावेश राहणार आहे.

हस्तलिखित ७/१२ होणार बाद: ‘डिजीटल इंडिया’कडे वाटचालनागपूर : राज्यातील फडणवीस सरकारकडून आगामी नवीन वर्षापासून सरकारी सेवा अधिक गतिशील आणि सुकर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात ‘ई-म्युटेशन’ आणि ‘ई ७/१२’चाही समावेश राहणार आहे.केंद्र सरकारचा ‘डिजीटल इंडिया’ही योजना राज्यात राबविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे. त्या अनुषंगाने त्यांनी २१ नोव्हेंबरला मुंबईत बैठक घेऊन राज्यातील ‘ई-सेवां’चा आढावा घेतला तसेच डिजीटल इंडिया’ची राज्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. ‘ई-सेवां’चा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात ‘ ई-म्युटेशन’ बंधनकारक करण्याच्या सूचना केल्या त्यासाठी १ जानेवारी २०१५ पर्यंतची मुदत देण्यात आली. यासंदर्भातील जबाबदारी महसूल व जमाबंदी आयुक्तांकडे देण्यात आली. ‘‘ई -म्युटेशन’च्या संदर्भात अधिकाऱ्यांकडून ७/१२ उतारा अद्ययावत होत नसल्याचे कारण पुढे केले जाते. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे कारण ऐकून घेतले जाणार नाही, असे स्पष्टपणे बजावले. दरम्यान काळात ७/१२ रेकॉर्ड डिजीटलायझेशन करण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. १ एप्रिल २०१५ नंतर ७/१२ ची संकेतस्थळावरून काढलेली आणि तलाठ्याकडून घेतलेली हस्तलिखित प्रत यात फरक राहणार नाही तसेच अशा पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे १ एप्रिल २०१५ नंतर हस्तलिखित ७/१२ देण्याची पद्धत बाद होणार आहे. आरटीआय ची प्रक्रियाही पुढच्या काळात आॅनलाईन करण्यात येणार आहे. मंत्रालयात १ जानेवारीपासून तर राज्यात १ एप्रिल २०१५ पासून ती सुरू करण्याची मुदत देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)