शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

राष्ट्रीय रिपब्लिकन्स परिषद २१ ला

By admin | Updated: September 13, 2014 02:39 IST

देशात संविधानिक मूल्ये आणि रिपब्लिकन संकल्पना रुजविण्याच्या उद्देशाने रिपब्लिकन विचार मंचतर्फे विदर्भ साहित्य संघ ...

नागपूर : देशात संविधानिक मूल्ये आणि रिपब्लिकन संकल्पना रुजविण्याच्या उद्देशाने रिपब्लिकन विचार मंचतर्फे विदर्भ साहित्य संघ सभागृह सांस्कृतिक संकुल झांशी राणी चौक येथे येत्या २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ‘राष्ट्रीय रिपब्लिकन्स परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. संविधानाचे विश्लेषक माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात येईल. एस.जी. बनसोड हे स्वागताध्यक्ष राहतील. प्रसिद्ध विचारवंत जेएनयू नवी दिल्ली येथील प्रोफेसर तुलसीराम जी. आणि इरफान अली इंजिनियर हे प्रमुख अतिथी राहतील. उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक एस.आर. दारापुरी हे अध्यक्षस्थानी राहतील. यानंतर धर्मनिरपेक्ष प्रजातांत्रिक राजकारणात रिपब्लिकन विचारधाराच एकमात्र विकल्प’ याविषयावर बौद्ध साहित्यिक कंवल भारती मार्गदर्शन करतील. प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत रणजित मेश्राम यांचे रिपब्लिकन संकल्पनेवर अभिभाषण होईल. डॉ. नंदलाल भारती आणि अ‍ॅड. दिवाकर सिंह हे सहभागी होतील. रिपब्लिकन विचार मंचचे मार्गदर्शक प्रा. डॉ. एन.व्ही. ढोके हे अध्यक्षस्थानी राहतील. (प्रतिनिधी)