शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र; भाजप युतीला शतप्रतिशत यश मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 14:51 IST

महाराष्ट्रतील जनताही भाजप युतीला १०० टक्के यशस्वी करील, असा विश्वास केंद्रीय रेल व वाणिज्य मंत्री भाजप नेते पियुष गोयल यांनी आज येथे पत्रपरिषदेत व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रात नरेंद मोदी आणि राज्यात देवेन्द्र फडणवीस हे विकास कामाचे डबल इंजिन म्हणून काम करीत आहेत, मोदी सरकारला देशाने पुन्हा भरघोस मतांनी निवडून दिले त्याच प्रकारे महाराष्ट्रतील जनताही भाजप युतीला १०० टक्के यशस्वी करील, असा विश्वास केंद्रीय रेल व वाणिज्य मंत्री भाजप नेते पियुष गोयल यांनी आज येथे पत्रपरिषदेत व्यक्त केला.ब्रॉड गेज मेट्रोच्या डीपीआर रेल्वेकडे आला आहे, महिनाभरात निर्णय होणार आहे. नाशिकमध्ये राबवण्यात येणारी मिनी मेट्रो ही संकल्पना नरेंद्र मोदी यांना खूप आवडली आहे. मी सुद्धा प्रभावित झालो आहे. ती वाराणसीसह देशातील टू टायर व थ्री टायर शहरांमध्ये राबवली जाईल. महाराष्ट्रात भाजपमध्ये कुठलीही बंडखोरी नसल्याचा दावाही त्यांनी केला.मोहन भागवत आमचे मार्गदर्शकमोहन भागवत हे आमचे मोठे बंधू व मार्गदर्शक आहेत, त्यांच्याकडून चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत असते, त्यांनी मला भेटण्यासाठी वेळ दिली. चांगले मार्गदर्शन मिळाले असेही ते पुढे म्हणाले.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयल