शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नागपूरचे  मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह जाणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:39 IST

महापालिकेतील सत्तापक्षाशी झालेल्या मतभेदानंतर दीर्घ रजेवर गेलेले आयुक्त वीरेंद्र सिंह यांची बदली जवळसपास निश्चित झाली आहे. या मंहिन्याच्या शेवटी राज्य शासनाकडून त्यांच्या बदलीचा आदेश जारी होईल, अशी विश्वसनीय माहिती आहे. सद्यस्थितीत आयुक्तांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेले अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्याकडे आता ‘फुल चार्ज’ येण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देसत्तापक्षाशी मतभेदाचा फटका : ठाकरे यांना मिंळणार ‘फुल चार्ज’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील सत्तापक्षाशी झालेल्या मतभेदानंतर दीर्घ रजेवर गेलेले आयुक्त वीरेंद्र सिंह यांची बदली जवळसपास निश्चित झाली आहे. या मंहिन्याच्या शेवटी राज्य शासनाकडून त्यांच्या बदलीचा आदेश जारी होईल, अशी विश्वसनीय माहिती आहे. सद्यस्थितीत आयुक्तांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेले अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्याकडे आता ‘फुल चार्ज’ येण्याची चिन्हे आहेत.५ सप्टेंबर रोजी महापालिकेची सभा होणार होती. त्या सभेपूर्वी आयुक्त सिंह सुटीवर गेले. संबंधित सभा स्थगित करून आता २४ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. असे असताना आता आयुक्तांनी आपली रजा आणखी वाढवून घेण्यासाठी नगर विकास विभागाकडे अर्ज करण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी सभा होईल, असे दिसते. अश्विन मुदगल यांची जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर वीरेंद्र सिंह हे महापालिका आयुक्त म्हणून रुजू झाले होते. सिंह यांनी सुरुवातीलाच अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. सोबतच सत्तापक्षातील नगरसेवकांनाही नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून वेळोवेळी झाले. विशेष म्हणजे स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यापूर्वीच सिंह यांनी परिपत्रक जारी करीत त्यावर अघोषित स्थगिती लावण्याचे काम केले होते. याशिवाय धार्मिक अतिक्रमणाच्या मुद्यावरही आयुक्तांचे सत्तापक्षाशी मतभेद झाले. याच कारणामुळे स्थायी समितीने आयुक्तांच्या रजेचा अर्ज देखील रद्द केला होता.आता सिंह यांची बदली करून रवींद्र ठाकरे यांच्याकडे पूर्णवेळ आयुक्तपदाचा कारभार सोपविला जाऊ शकतो. ठाकरे यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त म्हणून कार्यरत होते. नागपूर येथे मदर डेयरीच्या विस्तारात ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे. यामुळेच सत्तापक्ष त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्याच्या विचारात आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त