शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

नागपूर-मुंबई-नागपूर दहा वातानुकूलित रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2023 17:54 IST

Nagpur News मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान दहा समर स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर : मुलांना सुट्या लागल्या की घराघरांत बाहेरगावी, पर्यटनस्थळी, नातेवाइकांकडे जाण्याची प्लॅनिंग सुरू होते. परंतु उन्हाळ्यात रेल्वेगाड्यात गर्दी होऊन कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान दहा समर स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेगाडी क्रमांक ०१०३३ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल दि. ६ मे ते ३ जून २०२३ दरम्यान प्रत्येक शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री १२.२० वाजता सुटून नागपूरला दुपारी ३.३२ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१०३४ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ३० एप्रिल ते २८ मे २०२३ दरम्यान प्रत्येक रविवारी नागपूरवरून दुपारी १.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे ४.१० वाजता पोहोचणार आहे. दोन्ही रेल्वेगाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नासिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामनगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात आले आहेत. दोन्ही रेल्वेगाड्यांत १ प्रथम श्रेणी वातानुकूलितसह वातानुकूलित टू टायर, ४ वातानुकूलित २ टायर, १५ एसी थ्री आणि २ जनरेटर व्हॅनचा समावेश राहणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

 

...............

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे