शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

नागपूर-मुंबई-नागपूर दहा वातानुकूलित रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2023 17:54 IST

Nagpur News मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान दहा समर स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर : मुलांना सुट्या लागल्या की घराघरांत बाहेरगावी, पर्यटनस्थळी, नातेवाइकांकडे जाण्याची प्लॅनिंग सुरू होते. परंतु उन्हाळ्यात रेल्वेगाड्यात गर्दी होऊन कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान दहा समर स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेगाडी क्रमांक ०१०३३ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल दि. ६ मे ते ३ जून २०२३ दरम्यान प्रत्येक शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री १२.२० वाजता सुटून नागपूरला दुपारी ३.३२ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१०३४ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ३० एप्रिल ते २८ मे २०२३ दरम्यान प्रत्येक रविवारी नागपूरवरून दुपारी १.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पहाटे ४.१० वाजता पोहोचणार आहे. दोन्ही रेल्वेगाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, नासिकरोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामनगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात आले आहेत. दोन्ही रेल्वेगाड्यांत १ प्रथम श्रेणी वातानुकूलितसह वातानुकूलित टू टायर, ४ वातानुकूलित २ टायर, १५ एसी थ्री आणि २ जनरेटर व्हॅनचा समावेश राहणार आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

 

...............

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे