शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन २०२१ मध्ये धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:48 IST

नागपूर ते मुंबईदरम्यान बुलेट ट्रेन चालविण्याची तयारी सुरू आहे.

प्रकल्पाला मंजुरी : ४.३० तासात मुंबईला पोहचणारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर ते मुंबईदरम्यान बुलेट ट्रेन चालविण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारने मुंबई-अहमदाबाद याशिवाय दिल्ली-कोलकाता, दिल्ली-अमृतसर, दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई व मुंबई-नागपूर दरम्यान बुलेट ट्रेन चालविण्याच्या प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. नागपूर ते मुंबई बुलेट ट्रेन २०२१-२२ पासून धावणार आहे. या ट्रेनला चार थांबे प्रस्तावित आहेत. यात नाशिक, अकोला व औरंगाबाद आदींचा समावेश आहे. ही ट्रेन नागपूर ते मुंबई हे अंतर ४.३० तासात पूर्ण करणार आहे. या प्रकल्पाचा फिजिबिलिटी अहवाल आॅक्टोबर महिन्यात दिला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हायस्पीड कॉर्पोरेशनने दिल्ली-अमृतसर मार्गावर बुलेट ट्रेन चालविण्याबाबतचा व्यवहारिकता अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. दिल्ली-कोलकाता मार्गाचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे तसेच कॉर्पोरेशन नागपूर-मुंबई प्रकल्पाचा फिजिबिलिटी अहवाल तयार करीत आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल पाठविण्यात आला आहे. या मार्गावर बुलेट ट्रेन औरंगाबादमार्गे चालविण्याची सूचना केली आहे. या मार्गावर काही थांबे सुचविण्यात आले आहेत. यात नाशिक, औरंगाबाद व अकोला आदींचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर-मुंबई बुलेट ट्रेन हा प्रकल्प विदर्भ व मराठवाडा विभागाचा विकास लक्षात ठेवून राबविला जाणार आहे. २०२१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.