शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नागपूर त्रस्त; चालू वर्षातील सर्वाधिक तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 09:40 IST

शनिवारी तासभर झालेल्या वादळी पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला परंतु तो फार काळ टिकू शकला नाही. केवळ २४ तासातच कमाल तापमान रेकॉर्ड ३.२ डिग्रीने वाढून ४७ डिग्रीवर पोहचले आहे.

ठळक मुद्देनवतपाची ‘उष्ण’ लाट२४ तासात ३.२ डिग्रीने चढला पारा ३० एप्रिल ४६.३ डिग्री सेल्सिअस २८ मे ४७.५ डिग्री सेल्सिअस ०२ जून ४७ डिग्री सेल्सिअस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारी तासभर झालेल्या वादळी पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला परंतु तो फार काळ टिकू शकला नाही. केवळ २४ तासातच कमाल तापमान रेकॉर्ड ३.२ डिग्रीने वाढून ४७ डिग्रीवर पोहचले आहे. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्येही तापमान ४७ डिग्री इतके होते. नागपूर आणि ब्रह्मपुरी हे रविवारी विदर्भात सर्वाधिक उष्ण राहिले.या मोसमात नागपूरचे तापमान दुसऱ्यांदा ४७ डिग्री सेल्सिअसवर पोहोले आहे. नवतपाचा आज शेवटचा दिवस होता. परंतु येत्या आठवडाभर नागरिकांना भीषण उष्णता सहन करवी लागणार आहे. हवामान विभागानेही याला दुजोरा दिला असून सोमवारी विदर्भातील बहुतांश भागात रेड अलर्ट जारी केले आहे. नवतपा लागल्यापासून नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहेत.नागपुरात नवतपाच्या चौथ्या दिवशी २८ मे रोजी कमाल तापमान ४७.५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले होते. पाच दिवसानंतर पुन्हा तापमान ४७ डिग्रीवर पोहोचल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. पारा सरासरीपेक्षा पाच डिग्री अधिक असल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. रविवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके बसू लागले. ढगांमुळे उकाड्यानेही त्रस्त केले होते. हवामान विभागानुसार ८ जूनपर्यंत नागपुरातील तापमान ४६ डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.३ जून रोजी नागपूरसह विदर्भातील अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित दिवसांसाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये पारा सरासरीपेक्षा तीन ते पाच डिग्रीपेक्षा अधिक राहतो. अशा परिस्थितीत थेट उन्हात जाऊ नये, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

रात्रीच्या तापमानात घटगेल्या २४ तासात नागपुरातील रात्रीचे तापमान ६.५ डिग्रीने खाली उतरले आहे. रविवारी किमान तापमान २६.३ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलTemperatureतापमान