शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

नागपूर - दीक्षाभूमीवर निळा महासागर

By admin | Updated: October 11, 2016 21:45 IST

60 वा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा नागपुरातील दीक्षाभूमी येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून आंबेडकरी अनुयायी प्रेरणाभूमी दीक्षाभूमीवर

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 11 - 60 वा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा नागपुरातील दीक्षाभूमी येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून आंबेडकरी अनुयायी प्रेरणाभूमी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागाजरुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके यावेळी उपस्थित होते.

दीक्षाभूमी देशाची केंद्र भूमी - नितीन गडकरी
नितीन गडकरी म्हणाले, देशाच्या कानाकोप-यातून आंबेडकरी अनुयायी नागपुरातील दीक्षाभूमीवर येतात. यामुळे ही भूमी देशाची केंद्र भूमी झाली आहे. केंद्रसरकार व राज्यसरकारच्या विशेष प्रयत्नामुळे दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जा मिळाला आहे. बुद्धीस्ट सर्किटसाठी 100 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दीक्षाभूमीलगत असलेली कृषी विभागाची जागा मिळवून देण्यासाठी माङो प्रयत्न सुरू आहेत. दीक्षाभूमीवर येणा:या प्रत्येकाने तथागत गौतम बुद्धांचा संदेश व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे न्यावे, त्यांना हीच खरी आदरांजली ठरले.
 
अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही - राजकुमार बडोले
अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, अशी ग्वाही देत, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी 199क्मध्ये घटनेत दुरुस्ती होऊनही राज्यात नवबौद्धांच्या हक्कांची अंमलबजावणी झाली नाही, अशी खंत व्यक्त केली. नवबौद्ध असल्याचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी पंतप्रधानांसोबत बैठक लावण्यासाठी प्रयत्न करेल. बाबासाहेबांच्या 50 स्थळांचा विकास करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.