शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर अधिवेशनाचा फटका; कर्मचारी वसतिगृहात आणि विद्यार्थी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 10:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळ अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याने त्यांची गैरसोय होत आहे. शिष्यवृत्ती आणि जात वैधता प्रमाणपत्रामुळे आधीच विद्यार्थी त्रस्त असून, यामुळे विद्यार्थांमध्ये रोष पसरला आहे.गेल्या चार दशकात पहिल्यांदाच पावसाळी ...

ठळक मुद्देचोखामेळा वसतिगृहातील विद्यार्थी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळ अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याने त्यांची गैरसोय होत आहे. शिष्यवृत्ती आणि जात वैधता प्रमाणपत्रामुळे आधीच विद्यार्थी त्रस्त असून, यामुळे विद्यार्थांमध्ये रोष पसरला आहे.गेल्या चार दशकात पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. यासाठी १० हजारांवर अधिकारी, कर्मचारी दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी कळमना मार्केट, शासकीय समाजभवन हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. विधानभवनापासून काही स्थळ लांब असल्याने ते वगळण्यात आल्याचे समजते. विधिमंडळ अधिवेशनासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय शासकीय वसतिगृहात करण्यात येत आहे. चोखामेळा वसतिगृहातील खोल्या पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहच खाली करण्यात सांगितले आहे. काही विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडल्याची माहिती आहे. चोखामेळा वसतिगृहात दीडशेवर मुलांच्या राहण्याची सोय आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पावसाळा असल्याने स्थानिक प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी वसतिगृहाची मागणी केली होती. विद्यार्थ्यांना हलविण्यास त्यांची गैरसोय होईल, असे म्हणत समाजकल्याण विभागाने विरोध दर्शविला. ाात्र प्रशासनाने वसतिगृह देण्याचे आदेश काढल्याची माहिती आहे. विदर्भातील शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात घेण्यात येते. मात्र हे अधिवेशनच विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे.

चोखामेळा वसतिगृह पाडून त्या जागी नवीन वसतिगृहाची इमारत बांधण्यात येणार आहे. याचे कार्य महाविद्यालये सुरू होण्यापूर्वीच सुरू करण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची व्यवस्था इतरत्र करण्यात येत आहे. त्यामुळे वसतिगृहात यंदा नवीन विद्यार्थ्यांना ठेवण्यात आले नाही. जुन्या विद्यार्थ्यांनाही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणे सुरू आहे. यातच अधिवेशनापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी वसतिगृह द्यावे, त्यानंतर इमारतीचे काम सुरू करावे, अशी विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली. अधिवेशनामुळे विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आलेले नाही.- विजय वाकुळकर,समाजकल्याण अधिकारी

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८